मराठा आरक्षणासाठी सरकारचे काय नियोजन आहे, मला माहित
नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. पुन्हा पुन्हा
दुर्लक्ष केले तर, याचे दुष्परिणाम वाईट होतील. ज्या रस्त्याकडे
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
मराठा समाजाला जायचे नाही. त्या रस्त्याकडे फडवणीस यांच्या
हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण
राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल. मराठा त्या राजकारणाच्या
वाटेवर आला. तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, अशा
शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला इशारा दिला
आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर
होणार आहे. त्याआधी जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून
सरकारला घेरलं आहे. आमच्या मागण्याच्याची अजून वेळ गेलेली
नाही. सर्व मागण्याची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण
तुमची सत्ता तुम्हाला लख लाभ असो. मला आणि माझ्या
मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही. पण तुम्ही जर मराठ्यांवर
दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असताल. जर
तुम्ही आमची वाट लावायला चालले तर माझे मराठे तुमची वाट
लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तुमच्या हातात अजूनही वेळ
आहे. तुम्ही आचारसंहितेची तारीख पुढे ढकलून मराठ्यांना न्याय
देऊ शकता, असं मनोज जरांगे म्हणाले. जसे तुम्ही आता
कोणाचीही मागणी नसताना 16- 17 जाती आरक्षणात घातल्या.
तेही मराठ्यांना छेडून आणि मराठ्यांना खवळून त्यांनी घेतलं.
तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देत नाही. तुम्हाला काय करायचे ते
करा. ही जी खुन्नस दिली, त्याचे त्याचे परिणाम इतके वाईट
होतील की तुम्हाला पश्चाताप करायला वेळ राहणार नाही अशा
शब्दात जरांगेंनी इशारा दिला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/oath-ceremony-of-mla-appointed-as-governor-of-maharashtra/