मराठा आरक्षणासाठी सरकारचे काय नियोजन आहे, मला माहित
नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. पुन्हा पुन्हा
दुर्लक्ष केले तर, याचे दुष्परिणाम वाईट होतील. ज्या रस्त्याकडे
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मराठा समाजाला जायचे नाही. त्या रस्त्याकडे फडवणीस यांच्या
हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण
राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल. मराठा त्या राजकारणाच्या
वाटेवर आला. तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, अशा
शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला इशारा दिला
आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर
होणार आहे. त्याआधी जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून
सरकारला घेरलं आहे. आमच्या मागण्याच्याची अजून वेळ गेलेली
नाही. सर्व मागण्याची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण
तुमची सत्ता तुम्हाला लख लाभ असो. मला आणि माझ्या
मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही. पण तुम्ही जर मराठ्यांवर
दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असताल. जर
तुम्ही आमची वाट लावायला चालले तर माझे मराठे तुमची वाट
लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तुमच्या हातात अजूनही वेळ
आहे. तुम्ही आचारसंहितेची तारीख पुढे ढकलून मराठ्यांना न्याय
देऊ शकता, असं मनोज जरांगे म्हणाले. जसे तुम्ही आता
कोणाचीही मागणी नसताना 16- 17 जाती आरक्षणात घातल्या.
तेही मराठ्यांना छेडून आणि मराठ्यांना खवळून त्यांनी घेतलं.
तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देत नाही. तुम्हाला काय करायचे ते
करा. ही जी खुन्नस दिली, त्याचे त्याचे परिणाम इतके वाईट
होतील की तुम्हाला पश्चाताप करायला वेळ राहणार नाही अशा
शब्दात जरांगेंनी इशारा दिला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/oath-ceremony-of-mla-appointed-as-governor-of-maharashtra/