टी-२० विश्वचषक २०२४ चा शेवट जवळ येत आहे.
त्यामुळे भारताच्या नव्या प्रशिक्षकाबाबतही चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.
Related News
गौतम गंभीरच्या निर्णयामुळे टीम इंडियाला पराभव: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील धोरणात्मक चुका
गौतम गंभीरच्या निर्णयांमुळे ...
Continue reading
अमेरिका-चीन व्यापार युद्ध: जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, भारतावरही परिणाम – आयएमएफचा थेट इशारा
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव सध्या जागति...
Continue reading
काश्मीर मुद्दा: रशियाची पाकिस्तानला पहिल्यांदाच खरी सुनावणी
काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर च...
Continue reading
मोदींचा ७५ वा वाढदिवस : अमित शाह ते देवेंद्र फडणवीस – मोदींबरोबरच्या आठवणीमधील भावनिक किस्से
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर २०२५) आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या महत...
Continue reading
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत - पाकिस्तान क्रिकेट
सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ
निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागातवास्तव्यास असणाऱ्या मुस्...
Continue reading
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.
त्याच्याकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताचा सामना श्रीलंका,
वेस्ट इंडिज, दक्षि...
Continue reading
Kaveri Engine Project : आपण स्वबळावर 'तेजस' हे फायटर विमान बनवलय.
पण या विमानांसाठी ज्या इंजिनची आवश्यकता आहे, ते आपल्याकडे नाहीय.
त्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून रहा...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं...
अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय...प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी64.45 टक्...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
माजी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांचीअमेरिकेतील भारताच...
Continue reading
'या' खेळाडूंना मिळू शकते संधीभारतीय क्रिकेट बोर्ड आज श्रीलंका दौऱ्यासाठीटीम इंडिय...
Continue reading
महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीचा सण साजारा केला जात आहे.वारकरी मंडळी, विठ्ठल-रूक्मिणी मातेचे भक्त आजमंदिरा...
Continue reading
या विश्वचषकानंतर विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे.
अशा परिस्थितीत बीसीसीआय जोमाने नव्या प्रशिक्षकाचा शोध घेत आहे.
भारताचा नवा प्रशिक्षक म्हणून माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरचे नाव निश्चित झाले आहे.
जूनच्या अखेरीस त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.
गौतम गंभीर गेल्या काही वर्षांपासून
आयपीएलमध्ये मार्गदर्शक म्हणून उत्तम कामगिरी करत आहे.
त्याच्या नेतृत्वाखालीच कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या मोसमात चॅम्पियन बनले आहेत.
गेल्या वर्षीपर्यंत तो लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होता.
त्यावेळी लखनऊचा संघही गंभीरच्या नेतृत्वाखाली चांगला खेळत होता.
त्यामुळेच सध्या भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी
गौतम गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
गौतम गंभीरने भारताचा मुख्य प्रशिक्षक होण्यास होकार दिला आहे.
त्याने बीसीसीआयला कळवले आहे की तो त्यांच्या कोचिंग स्टाफसह
काम करायला तयार आहे.
सध्या भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आहेत.
गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पारस म्हांबरे यांच्या खांद्यावर आहे.
त्याचवेळी टी दिलीप हे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत.
अलीकडेच, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की,
वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही.
अशा परिस्थितीत तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल,
जो ३.५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे.
Read also: आता एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट शाळेत! (ajinkyabharat.com)