सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे.
या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांच्या खात्यात महिना
1500 रुपयांच्या मदत देणार आहे. अनेक महिलांच्या खात्यात
Related News
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
पैसे देखील जमा झाले आहेत. मात्र, अनेक महिलांना या योजनेसाठी
अर्ज करताना अडचणी येत आहेत.
शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने
योजनेमध्ये नोंदणीला विलंब होत आहे. काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे
प्रकार निदर्शनास येत आहेत. सहा-सहा तास ओटीपी येत नाही.
त्यामुळे लाभार्थींना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावे लागत आहे.
त्यामुळे अंतिम तारखेपर्यंत नाव नोंदणी होऊ शकणार नाही ही चिंता निर्माण झाली आहे.
त्यामुळे या योजनेच्या मुदतीची अट काढून टाकावी जेणेकरुन राज्यातील
सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येईल अशी मागणी माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
तसेच याबाबतचे ट्विट सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/on-what-basis-will-mahavikas-aghadit-be-held/