चंदन जंजाळ
बाळापूरः- गेल्या दोन वर्षापासून वाडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जलजीवन मिशन चे काम
कधी चालू तर कधी बंद राहते त्यामुळे गावातील मुख्य रस्ता खोदल्यामुळे त्यामधील सळई बाहेर निघलेले आहेत .
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
आठवडी बाजारात जात असताना मोठ्या प्रमाणात निघालेल्या सळईमुळे ४० वर्षीय महिलाचा सळई मध्ये पाय अडकून
जोरात आपटल्याने चांगलीच दुखापत झालेली आहे तसेच गावातील प्रत्येक गल्ली मधली रस्त्याचे खोदकाम
करून वरच्यावर काम केल्याने रस्त्याने चालणे झाले अवघड पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी गड्डे पडलेले आहेत.
त्यामधील सळई दिसून येत नाही मुख्य रस्त्याने जात असताना शाळेकरी विद्यार्थ्यांना त्या बर्थडे चा अंदाज येत नसल्याने कित्येकदा
विद्यार्थी त्या खड्ड्यामध्ये पडल्याचे दिसून आले आहे या अगोदर सरपंच सचिवाना वारंवार सांगून सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष दिले.
नाही आता तरी काम करतील का अशी चर्चा गावात होत आहे खुदलेल्या रस्त्यावर विटा तर रेती पडलेली असल्याने बाजारात जात
असताना रस्त्याने चालताना खूप मोठा त्रास निर्माण होत आहे.
आठवडी बाजाराचा लिलाव करून ग्रामपंचायतला मोठा पैसा गोळा केला जातो परंतु गावातील मुख्य रस्त्याकडे लक्ष दिले जात नाही
जलजीवन मिशन चे संबंधित ठेकेदार जाणीवपूर्व दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे किमान
आठवडी बाजारात जाण्याचा रस्ता काँग्रॅटीकरण झाला पाहिजे अशा भावनेचा सूर गावातून निघत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/nimbolichya-usable-chemical-free-coat/