२०२४ च्या जून , जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अकोला
जिल्हासह बाळापुर आणि तेल्हारा तालुक्यात संततधार पाऊस
झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकांसह अन्य पिकांच मोठ्या
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
प्रमाणात नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत अद्यापही
मिळाली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तर बाळापुर
तालुक्यातील जोगलखेड येथे गोपाल पोहरे या शेतकऱ्याने अकोला
जिल्ह्यात तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा, शेतकऱ्यांना
कुठलेही नियम निकष न लावता सरसकट कर्जमाफी करण्यात
यावी, १००% पिक विम्याचा तत्काळ लाभ कुठलेही नियम निकष
न लावता देण्यात यावा तसेच २०२० मध्ये मंजूर झालेला खरीप
हंगामाचा बाळापूर तालुक्यातील १८ हजार शेतकऱ्यांचा पिक विमा
तात्काळ देण्यात यावा, मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पिक विमा
कंपनीला देण्यास बाध्य करावे या प्रमुख मागण्यांसाठी समाधी
आंदोलन पुकारलं. आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्वतःला जमिनीत
गाडून घेत घोषणाबाजी केली. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित
होते.
Read also: https://ajinkyabharat.com/the-houses-of-recognized-encroachment-holders-are-bulldozed/