महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत होणार आहे.
या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
Related News
राष्ट्रवादीला मोठा धक्का! माजी खासदार आनंद परांजपे यांचा शिंदे गटात प्रवेश, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा म...
Continue reading
मोदींनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी; राहुल गांधींबाबत मुख्यमंत्र्यांची भाषा अयोग्य, शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल
Sharad Pawar यांनी देशातील सध्याच्या आर्थिक आणि राजकीय परि...
Continue reading
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्...
Continue reading
प्रवीण तरडेंचा अजित पवारांवर बायोपिक करण्याचा मानस; मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेला उधाण
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरड...
Continue reading
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी या दोघींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. फिटनेस, सौ...
Continue reading
राष्ट्रवादीत मोठा संघर्ष? “आम्ही पक्षासाठी कष्ट घेतले, यादीत नाव का नाही?”; तटकरे-पटेलांची सुनेत्रा पवारांकडे तीव्र नाराजी
दिल्ली/गुवाहाटी : मह...
Continue reading
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे. याला ...
Continue reading
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल बचत, वर्क फ्रॉम होम आणि सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतर महा...
Continue reading
‘तुका म्हणे माझे’ अभंगाला दिली भन्नाट चाल, सोशल मीडियावर लाखोंची पसंती
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे आणि या व्हिडीओने वारकरी संप्रदायापासून ते तरुणांपर्...
Continue reading
महाराष्ट्रातील पोलीस दलासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्लीमध्ये के...
Continue reading
यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत सडकून पराभव झाल्यानंतर
फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्याला पक्षानं राज्यातील सरकारमधून मुक्त करावं
अशी मागणी करत राजीनामा दिला होता.
तसंच राजीनाम्यानंतर आपण पक्ष बळकटीसाठी काम करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
केंद्र सरकारच्या शपथविधीपूर्वी फडणवीसांनी दिल्लीला जाऊन
गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
पण शहा यांनी त्यांना तुर्तात थांबण्यास सांगितलं होतं.
सत्तास्थापनेनंतर याबाबींवर निर्णय घेता येईल असंही त्यांनी म्हटलं होतं.
पण देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर अद्यापही ठाम आहेत.
आजच्या दिल्लीतील बैठकीत भाजपची कोअर कमिटी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी
विशेष रणनीती तयार करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला फडणवीसांनी आपल्या डोक्यात
विधानसभेसाठी विशेष रणनीती असल्याचं म्हटलं होतं.
तसंच ही रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी
आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर ऑक्टोबरमध्येच नवं सरकारही सत्तेत येईल.
या प्रक्रियेला आणि आचारसंहितेला केवळ अडीच ते तीन महिनेच शिल्लक राहिलेले असताना
जर फडणवीसांचा राजीनामा स्विकारला गेला
तरी सरकारला विशेष फरक पडणार नाही,
किंवा या काळात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाही.
त्यामुळे आजच्या बैठकीत फडणवीसांचा राजीनामा स्वीकारल्या जाण्याची शक्यता आहे.
Read also: राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका वायनाडमधून लढणार! (ajinkyabharat.com)