महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत होणार आहे.
या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
Related News
राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या मुद्यावर संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला; 'रावणानेही कधी दानपेटी लुटली नाही', कायदा-सुव्यवस्थेवरही गंभीर सवाल
मुंबई : ...
Continue reading
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात लांब सागरी पूल असलेला अटल सेतू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुलावर आत्महत्यांच्य...
Continue reading
एसटी बसचं चाक निखळूनही अर्धा किलोमीटर धावली लालपरी
पालघर: ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी एसटी म्हणजे केवळ वाहतुकीचे साधन नसून जीवनवाहिनी मानली जाते. 'गाव तिथे
Continue reading
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या निसर्गरम्य तालुक्यातील प्राजक्ता भांबुरे-बोंगाळे यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि ध्येयवेडाच्या जोरावर आंतरराष्ट...
Continue reading
43-इंचाचा Google TV गुपचूप ऑर्डर! 'मला कार्टून पाहायचं होतं' म्हणत चिमुकल्याचा भन्नाट प्रताप; VIDEO तुफान VIRAL
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांचा स्मार्ट...
Continue reading
समय रैनाच्या जुन्या व्हिडिओवर टीका करताच खासदार प्रियांका चतुर्वेदी सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. Gen Z युजर्सच्या प्रतिक्रिया, संजय राऊतांचा संदर्भ आणि...
Continue reading
मटणानंतर दही खाल्लं आणि काही मिनिटांतच बिघडली तब्येत; पत्नीचा मृत्यू, पती आयसीयूमध्ये; नाशिकातील धक्कादायक घटनेने खळबळ
नाशिक : काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधेच्या घट...
Continue reading
नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या कार्यक्रमातील भाषणावरून झालेल्या वादावर पहिल्यांदाच सविस्...
Continue reading
अकोला महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी टनावर आधारित नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०० वाहनांचा ताफा, खासगी कंत्राटदार, संगणकीकृत वजनक...
Continue reading
6 खास फोटोंमध्ये पाहा! खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक यांचा मनमोहक वाढदिवसाचा रॉयल लूककोल्हापूर : खासदार धनंजय महाड...
Continue reading
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक'ला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या; मुख्यमंत्र्यांकडे उद्योग क्षेत्राची जोरदार मागणी
पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मा...
Continue reading
यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत सडकून पराभव झाल्यानंतर
फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्याला पक्षानं राज्यातील सरकारमधून मुक्त करावं
अशी मागणी करत राजीनामा दिला होता.
तसंच राजीनाम्यानंतर आपण पक्ष बळकटीसाठी काम करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
केंद्र सरकारच्या शपथविधीपूर्वी फडणवीसांनी दिल्लीला जाऊन
गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
पण शहा यांनी त्यांना तुर्तात थांबण्यास सांगितलं होतं.
सत्तास्थापनेनंतर याबाबींवर निर्णय घेता येईल असंही त्यांनी म्हटलं होतं.
पण देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर अद्यापही ठाम आहेत.
आजच्या दिल्लीतील बैठकीत भाजपची कोअर कमिटी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी
विशेष रणनीती तयार करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला फडणवीसांनी आपल्या डोक्यात
विधानसभेसाठी विशेष रणनीती असल्याचं म्हटलं होतं.
तसंच ही रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी
आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर ऑक्टोबरमध्येच नवं सरकारही सत्तेत येईल.
या प्रक्रियेला आणि आचारसंहितेला केवळ अडीच ते तीन महिनेच शिल्लक राहिलेले असताना
जर फडणवीसांचा राजीनामा स्विकारला गेला
तरी सरकारला विशेष फरक पडणार नाही,
किंवा या काळात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाही.
त्यामुळे आजच्या बैठकीत फडणवीसांचा राजीनामा स्वीकारल्या जाण्याची शक्यता आहे.
Read also: राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका वायनाडमधून लढणार! (ajinkyabharat.com)