पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २०० पेक्षा
जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र
मंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतर
Related News
‘MTV Splitsvilla 16’ Episode 41 मध्ये धमाका! सुज्जानचा संताप, रुुरुच्या निर्णयाने खेळ बदलणार?
प्रेक्षकांच्या आवडीचा लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो
Continue reading
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अखेर अमेरिका आणि इराण यांच्यात ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आण...
Continue reading
रेपो रेट कमी झाल्यानंतर होम लोन घेणाऱ्यांना काय फायदा? EMI की मुदत – नेमकं कशावर परिणाम होतो?
RBI चं पतधोरण जाहीर होतं तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष एका शब्दावर खिळतं —
Continue reading
मोठी राजकीय खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; कोकण–विदर्भातून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंना तगडा धक्का
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. स्...
Continue reading
युद्ध थांबताच LPG वर केंद्राचा मोठा निर्णय! नवीन पुरवठा फॉर्म्युला जाहीर – कोणाला सर्वाधिक फायदा?
अमेरिका आणि इराणदरम्यान तब्बल 40 दिवस चाललेल्या युद्धामुळे जगभरातील इंधन आणि गॅस ...
Continue reading
युद्ध थांबलं तरी Iran मध्ये भीषण स्फोट! लावन बेटावर रिफायनरी हादरली; नेमकं काय घडलं?
Iran आणि America ने नुकताच दोन आठवड्यांचा युद्धविराम ज...
Continue reading
US–Iran Ceasefire : युद्धविरामानंतर काही तासांतच नेतन्याहू यांची धडाकेबाज घोषणा; जगभरात पुन्हा खळबळ, पाकिस्तानचाही दावा फेटाळला
मध्य पूर्वेत तब्बल 38 दिवस धुमसलेल्या युद्धानंतर जग...
Continue reading
ATM विसरा! Paytm चे मोठे अपडेट; आता मोबाईलला हात लावताच पेमेंट, कार्डशिवाय ATM मधून काढा पैसा!
डिजिटल पेमेंट्सच्या जगात मोठा क्रांतिकारी बदल घडवणारा अपडेट P...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला एवढा मोठा मध्यस्थीचा मान का दिला? यामागे ही दोन मोठी कारणं!
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या महिनाभरापासून स...
Continue reading
अमेरिका-इराण शस्त्रसंधी: भारतासाठी मोठी खुशखबर, गॅस-पेट्रोल सगळं स्वस्त होणार
अमेरिका आणि इराण या दोन महाशक्तींनी अचूक वेळेत दोन आठवड्यांसाठी...
Continue reading
भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या
भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. घरे उद्ध्वस्त झाली
असून जीवितास धोका वाढला आहे. नेपाळमध्ये संततधार
पावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात किमान २०० लोकांचा
मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. दरम्यान आता भारतीय
दूतावासाने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.
नेपाळमध्ये महापूरात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी
भारताच्या दूतावासाने काही सूचना जारी केल्या आहेत. तसेच एक
हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकारी पूर
आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या संपर्कात
आहेत. तसेच दूतावास त्यांच्या सुरक्षित परतीसाठी व्यवस्था करत
आहे. नेपाळमधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट केले,
“नेपाळमध्ये विक्रमी पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मोठे
नुकसान झाले आहे. आमचे विचार प्रभावित झालेल्या सर्वांसोबत
आहेत. दूतावासाला काही अडकलेल्या नागरिकांची माहिती
मिळाली आहे. दूतावास यापैकी काही गटांच्या संपर्कात आहे
आणि त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करत आहे. अडकलेल्या
भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दूतावास नेपाळी
अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे.” नेपाळमधील भारतीय
दूतावासाने मदतीसाठी इच्छुक लोकांसाठी आपत्कालीन क्रमांकही
जारी केले आहेत. नेपाळमध्ये राहणारे भारतीय नागरिक ज्यांना
मदतीची गरज आहे ते खालील आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क
साधू शकतात ( सह): +९७७-९८५१ ३१६८०७ आपत्कालीन
हेल्पलाइन +९७७-९८५११ १७०२१, +९७७- ९७४९ ३३ २९२.
Read also: https://ajinkyabharat.com/punyashlok-ahilyadevi-holkaranche-national-memorial-to-be-held-in-ahilyanagar/