चहाची वेळ झाली की तो कधी समोर येतो, असं होतं.
चहा प्यायला अनेकांना आवडतं.
चहा आवडत नाही असं म्हणणारे क्वचितच लोकं भेटतात.
Related News
हिवाळ्यात ‘हा’ एक पदार्थ खा आणि अनेक आजारांपासून आराम मिळवा… डॉक्टरकडे जावं लागणार नाही!
Garlic हा फक्त मसाला नाही, तर तो एक नैसर्गिक औषध आहे. विशेषतः...
Continue reading
शरीरात कर्करोग आहे की नाही? ‘हे’ कसे कळेल? जाणून घ्या महत्त्वाच्या कर्करोगाची चाचणी विषयी
अनेक वेळा Cancer आपल्या शरीरात कोणतीही लक्षणे न दाखवता शांतपण...
Continue reading
गॅस आणि अॅसिडिटी: दिवाळीच्या फराळानंतर आरामासाठी 5 घरगुती उपाय
दिवाळीच्या फराळानंतर गॅस आणि अॅसिडिटीची समस्या टाळण्यासाठी हे 5 घरग...
Continue reading
अपराजिताच्या फुलाचे आरोग्यदायी रहस्य : निसर्गात लपलेले आरोग्य, सौंदर्य आणि मानसिक शांतीचे रहस्य
निसर्गाचा निळा चमत्कार
आपण अनेकदा बागेत किंवा घराच्या कुंडीत फुलणारे निळे...
Continue reading
सविस्तर दैनिक पंचांग आणि राशिफल – शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
पंचांग माहिती (आचार्य पं. श्रीकांत पटैरिया)
मास: कार्तिक, कृष्ण पक्ष
तिथि: एकादशी 11:11:30
नक्षत्र...
Continue reading
पंकज धीर निधन: महाभारतच्या कर्णच्या भूमिकेतील अभिनेता
पंकज धीर निधनची बातमी मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक...
Continue reading
“हे खूप वेदनादायक…” अभिनेत्री भूमी पेडणेकरला झाला त्वचेचा गंभीर आजार; याची लक्षणे काय?
बॉलिवूडमधील अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या एका गंभीर त्वचा आजारान...
Continue reading
11 कोटींची लॉटरी जिंकल्यानंतर 3 महिने पार्टी, नंतर थेट ICU:
युनायटेड किंगडममधील नॉरफोक येथील 39 वर्षीय ॲडम लोपेझ हा एक साधा ड्रायव्हर होता, ज्याच्या बँक ख...
Continue reading
फ्रेंच डॉक्टरने 30 रुग्णांना दिलं विषबाधा, 12 जणांचा मृत्यू
डॉक्टरच्या कामगिरीवर रुग्णांचे जीवन थेट अवलंबून असते. रुग्णांच्या
Continue reading
शेवग्याची पाने सकाळी चावून खाल्ल्याने शरीराला चांगला फायदा होतो.काही जण शेवग्याच्...
Continue reading
चालणे ही सुदृढ शरीराची गुरुकिल्ली आहे.चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही.त्यामुळे इ...
Continue reading
काहींना चहा पिल्याने डोकेदुखी दूर होते.
पावसाळ्यात तर चहाची मागणी आणखी वाढतेय.
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर चहा पिण्याची
मजाच वेगळी असते. चहाच्या टपरीवर तुम्ही देखील चहा पित असाल
तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
कारण तुम्हाला माहीत आहे का की, चहामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो ?
होय, आता तुमचा लाडका चहावालादेखील
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या तपासणीत आला आहे.
कोबीचे मंचुरियन, पाणीपुरी, कॉटन कैंडी आणि कबाब सारख्या
खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरवर बंदी आणल्यानंतर
आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना चहाच्या पानांमध्ये प्रक्रियेदरम्यान
कीटकनाशके आणि रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आले आहे.
जे लोक खाद्यपदार्थ बनवतात आणि विकतात ते रोडामाइन-बी
आणि कार्मिसिन सारख्या खाद्य रंगांचा वापर करतात.
हे रंग अत्यंत विषारी मानले जातात.
चहाच्या पानांवर कीटकनाशके वापरले जातात.
ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
कर्नाटकचे आरोग्य मंत्रालय लवकरच अशा चहाच्या बागांवर
कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे
जे चहा पिकवताना जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात.
कर्नाटक आरोग्य मंत्रालयाने विविध जिल्ह्यांमधून नमुने गोळा केले आहेत.
जिथे चहाचा वापर खूप जास्त आहे.
बागलकोट, बिदर, गदग, धारवाड, हुबळी, विजयनगर,
कोप्पल आणि बल्लारी या जिल्ह्यांत चहामध्ये कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात
वापर होत असल्याचे आढळून आले आहे.
जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
Read also: https://ajinkyabharat.com/realme-gt-6-launched-with-amazing-features/