शेतकरी बांधवांनो सध्या बाजारात बीटी कपाशीच्या एका विशिष्ट बियाण्याची मागणी
व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्राकडे मोठी गर्दी होत आहे
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
.तसेच अकोला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रधारक यांच्याकडे त्या विशिष्ट वाणांच्या
बियाण्याचा साठा संपला असल्याचे लेखी पत्र जिल्हा कृषी व्यावसायिक संघाकडून जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांना प्राप्त झाले आहे .
शेतकरी बांधवांनी कपाशीच्या एकाच विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध
असणाऱ्या समतुल्य वाणांची निवड करावी. सध्या बाजारात इतर कंपन्यांचे
लवकर येणारे, मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पन्न देणारे बरेच वाण विक्री करिता उपलब्ध आहेत.
म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांच्याकडून
कापूस उत्पादक शेतकऱरी बांधवाना आवाहन करण्यात येते की
अपेक्षित असलेले एका कंपनीचे विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता इतर
समतुल्य असणाऱ्या पर्यायी वाणांची निवड करावी व
यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करावा.