महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर
महायुती सरकारने आज पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री
आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने घेतलेल्या
Related News
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
वेस्टर्न कोल लिमिटेड अर्थातच WCL मध्ये नोकरी लाऊन देण्याचा आमिष दाखवून अकोल्यातील 25 बेरोजगार युवक
युवतींची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहेय.
विशेष म्हणजे नोकरी न मिळाल्य...
Continue reading
मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले ...
Continue reading
अकोट
अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ व श्री.संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी जळगाव नहाटे
या संस्थांची हमी भावा अंतर्गत शासकिय ज्वारी खरेदी करण्यासाठी सब ...
Continue reading
टाकळी बु
विनोद वसु
शेतकरी सुखी तर देश सुखी शेतकरी देशाचा पोशिंदा असे एकेकाळी म्हटल्या जात होते. परंतु शेतकऱ्यांना शेती
करणे आता अवघड झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील सस्ती खेट्री पिंपळखुटा शिरपूर चतारी सायवणी चान्नी सावरगाव उमरा पांगरा सुकळी चांगेफळ आदीसह
तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांचे र...
Continue reading
पंढरपूर दिनांक सहा वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या आषाढी महापर्वता
निमित्य 15 लाखांवर विठ्ठल भक्त टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत
शनिवारी पंढरीस दाखल झाले इस...
Continue reading
"युतीवर भाष्य नको, आधी माझी परवानगी घ्या" – राज ठाकरे
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना...
Continue reading
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षकांनी पकडून
आरोपींवर एमआयड...
Continue reading
वेगवेगळ्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या पत्रकार
परिषदेला उपस्थित होते. “शरद पवारांना आव्हान करतो की,
त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगावा”,
असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीचा जागावाटापचा फॉर्म्युला
काय असणार? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लवकरच
सांगू’. “वेगवेगळ्या घटकांनाही दिलासा दिला आहे. कोतवाल,
अंगणवाडी सेविका, आशाताई वर्कर प्रत्येक घटकाला आपण
दिलासा दिला. होमगार्डचं मानधन दुप्पट केलं. त्यांच्याही जीवनात
परिवर्तन केलं. आगरी, कोळी, गवळी समाज, शिंपी, सोनार,
लोहार, आर्यवैश्य, तेली समाज असेल प्रत्येकाचे आपण महामंडळ
तयार केलं आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला.
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक
लाख तरुणांना उद्योगपती केलं आहे” असं देवेंद्र फडणवीस
म्हणाले. “वृत्तपत्र विक्रेत्यांनाही आपण पहिल्यांदाच दिलासा दिला
आहे. आपण पायाभूत सुविधांचं काम केलं आहे. समृद्धी महामार्ग,
ग्रामीण महामार्ग, नवीन महामार्ग आदी कामे केली आहे. पायाभूत
सुविधेच्या क्षेत्रात केलेलं काम अभूतपूर्व आहे. वाढवण बंदर हे
महाराष्ट्राला 25 ते 30 वर्ष राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था हे
बंदर चालवेल. जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं बंदर आहे. जगातील
10 बंदरांपैकी एक आहे. यातील सर्व अडचणी आपल्या सरकारने
दूर केल्या आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“विरोधी पक्ष लाडकी बहिणीवर टीका करतो. मुलींना मोफत
शिक्षण देणार कुठलं सांगत आहे. सरकारकडे पैसे नाही. पण
त्यांचे नेते म्हणतात, आमचं सरकार आलं की आम्ही 2 हजार रुपये
देऊ. मग विरोधकांनी ठरवलं पाहिजे सरकारकडे आहे की नाही.
आम्ही काही योजना सांगितल्या आहेत. आणखी योजना
जाहीरनाम्यात देणार आहोत. विरोधक कन्फ्यूज आहेत.
सरकारकडे पैसे नाही म्हणतात आणि नवनवीन योजना विरोधक
सुरू करत आहेत” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आणखी योजना जाहीरनाम्यात देणार आहोत असं देवेंद्र फडणवीस
म्हणालेत. म्हणजे आणखी काही समाजकल्याणकारी योजनांची
घोषणा महायुतीकडून होऊ शकते.
Read also: https://ajinkyabharat.com/aggressors-will-clean-up-the-bjp-in-the-elections/