अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी आणि पाटखेड गोटखेड अशा पाच ते सहा
गावाला जोडणारा मुख्य रस्ता कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झालेला आहे.
दरम्यान रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने गावकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
Related News
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
यापूर्वी या रस्त्याबाबत विधानसभा निवडणुकीवेळी मुर्तीजापुर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांनी निधी मंजूर केला.
मात्र नंतर सदर रस्त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या रस्त्यावर पवित्र श्रद्धा देवस्थान रूद्राई माता मंदिर असून रुद्राईमाता
मंदिराचे दर्शनासाठी राज्यभरातून भावीक भक्त येतात.
या मार्गावर चार ते पाच गावातील नागरिक दररोज येणे जाणे करतात.
मात्र रस्ता खराब असल्याने आता बससेवा ही खंडित झाल्याने या गावातील विद्यार्थ्यांना, रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
हा रस्ता दुरुस्ती करावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई मंत्रालयपर्यंत नागरिकांनी तक्रारी केल्या पण तरीही रस्ता नादुरुस्तच.
या दरम्यान,आमदाराच्या दुर्लक्षणामुळेच हा रस्ता रखडला असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला.
आता गावकरी जनआंदोलन उभारणार असे बोलताना व्यक्त केल.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahisagar-riverwari-pool-kosala-three-deaths/