JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारत सरकारने भारतरत्न
पुरस्कार द्यावा, अशी मागणी जनता दल युनायटेडच्या समर्थकांनी
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
केली. बिहारमध्ये आज जदयूची राज्य कारकारिणीची बैठक होत
आहे. अशातच राजधानी पाटणा येथील जदयूच्या प्रदेश
कार्यालयाबाहेरील पोस्टर चर्चेत आहे. नितीश कुमारांना भारतरत्न
देण्यात यावा अशी मागणी जदयूच्या सर्व नेत्यांच्या वतीने
करण्यात आली आहे. जदयूचे सरचिटणीस छोटू सिंह यांनी हे
पोस्टर लावले आहे. “नितीश कुमार यांनी जगभरात नाव कमावले
आहे. शीख समुदायाचे लोक नितीश कुमार यांचे कौतुक करतात.
अमेरिका असो, ब्रिटन असो वा कॅनडा, सर्वांनीच नितीश कुमार
यांच्या कामाचे कौतुक केले आहे. बिहारच्या विकासात त्यांनी
बजावलेल्या भूमिकेसाठी नितीश कुमार यांना भारतरत्न मिळावा”,
अशी मागणी असल्याचे सरचिटणीस छोटू सिंह म्हणाले. तसेच
आम्ही राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही आमच्या भावना व्यक्त
करू. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केलेले काम ऐतिहासिक
आहे. आम्ही आमच्या मागण्या भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान
यांच्यासमोर मांडू आणि गरज पडल्यास आम्ही दिल्लीत जाऊन
आमच्या मागण्या जोरदारपणे मांडू, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जदयूसोबत बिहारमध्ये सरकारमध्ये असलेल्या भाजपने
देखील नितीश कुमार यांना भारतरत्न द्यायला हवा या मागणीला
पाठिंबा दिला. भाजपचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, जदयूने
मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली,
यात चुकीचे काय आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत येऊन
जंगलराज असलेल्या बिहारमध्ये सुशासन प्रस्थापित केले. अंधारात
असलेल्या बिहारला प्रकाशात आणण्याचे काम केले. जिथे
चालण्यासाठी रस्ते नव्हते तिथे आमच्या सरकारच्या मदतीने पूल
आणि रस्ते बांधले. त्यामुळे या मागणीला आमचा कोणताही
आक्षेप नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/break-from-poharadevi-teerth-kshetrachya-vikasala-mavia-narendra-modi/