मुंबई – कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण आता आणखी चिघळलं आहे.
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
अजित पवार यांनी नुकतेच “आपण कुठेही कर्जमाफीविषयी बोललो नाही” असं विधान केलं होतं.
Related News
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
हिवरखेड परिसरात वृक्षारोपण; पत्रकार संघटनेकडून पर्यावरण पूजन
३८ वर्ष आरोग्य सेवा दिल्यानंतर वृंदा विजयकर यांचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा पार पडला
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “कर्जमाफीविषयी अजित पवारांनी भले काही न सांगितलं
असलं तरी त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर बसवणाऱ्या भाजपाने मात्र कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मग जबाबदारी कोणाची?”
“भाजप राष्ट्रवादीचा बाप आहे, त्यामुळे जबाबदारी झटकून चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी थेट घणाघात केला.
राजकीय वाद वाढणार?
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा केला आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असताना, अशा विधानांमुळे
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव वाढू शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/gram-vikasawar-ceo-anita-meshram-yancha-call/