पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे बियाणे उगवले नाही, परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदार राहुल वानखडे यांना निवेदन देत तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहेमुख्य मुद्दे:
Related News
अकोला शहरात निर्घृण हत्या: बेपत्ता अक्षय नागलकर प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना केली अटक
महत्त्वाचा निर्णय! 5 पावलांनी Bangladeshi Illegal Immigrants वर राज्यात कडक कारवाई
लम्पी आजाराने 8 गाईंचा मृत्यू; पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
मुलांमध्ये संस्कार व आत्मविश्वास वाढवण्यासाठी मूर्तिजापूरमध्ये 18-30 ऑक्टोबर दरम्यान भव्य बाल संस्कार शिबिराचे आगमन
90 च्या दशकातील रोमँटिक थ्रिलरचे पुनरावलोकन: ‘एक दीवाने की दीवानियत’ पाहताना घाबरावे की आनंद घ्यावा?
मुंबई हादरली! जोगेश्वरीतील इमारतीत 10 मजले जळले, 15 लोक अडकले
AUS vs IND 2025 रोहित शर्माने Adelaide मध्ये गांगुलीचा रेकॉर्ड मोडला, भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास
आधुनिक मांगटीका ट्रेंड्स: 6 स्टाइल टिप्स नववधूंसाठी
आजचा शेअर बाजार LIVE: 7 सेक्टरांमध्ये तेजी, निफ्टी 26,050 गाठला
5 गोष्टी जाणून घ्या – जान्हवी कपूरने प्लास्टिक सर्जरीबद्दल काय सांगितलं?
5 कारणे का प्राजक्ता कोळीचास्क्रब तुमच्या त्वचेसाठी उत्तम आहे
5 प्रेरणादायी कारणे का नीरज चोप्रा बनला भारताचा मानद लेफ्टनंट कर्नल
२५-२६ जून रोजी १४५ मिमी अतिवृष्टी
नंतर सलग आठवडा जुलैमध्ये जोरदार पाऊस
तीन वेळा पेरणी करूनही पिके उगवली नाहीत
शासनाकडून आर्थिक मदतीसाठी पंचनाम्यांची मागणी
निवेदनावर स्वाक्षऱ्या:
सागर देशमुख, इसुब खान, दिलीप ताजने, अयुफ खान, सखाराम गावंडे, तुकाराम ढोके, सुधाकर धाईत, किशोर ताजने, वर्धमान ताजने, मिलिंद सरकटे आणि अन्य शेतकरी उपस्थित होते.
सततच्या हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून शासनाने तत्काळ मदत जाहीर करून पंचनामे पूर्ण करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/deorifata-complex-both-motorcycalini-samorasamore/
