पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे बियाणे उगवले नाही, परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदार राहुल वानखडे यांना निवेदन देत तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहेमुख्य मुद्दे:
Related News
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल
-
२५-२६ जून रोजी १४५ मिमी अतिवृष्टी
-
नंतर सलग आठवडा जुलैमध्ये जोरदार पाऊस
-
तीन वेळा पेरणी करूनही पिके उगवली नाहीत
-
शासनाकडून आर्थिक मदतीसाठी पंचनाम्यांची मागणी
निवेदनावर स्वाक्षऱ्या:
सागर देशमुख, इसुब खान, दिलीप ताजने, अयुफ खान, सखाराम गावंडे, तुकाराम ढोके, सुधाकर धाईत, किशोर ताजने, वर्धमान ताजने, मिलिंद सरकटे आणि अन्य शेतकरी उपस्थित होते.
सततच्या हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून शासनाने तत्काळ मदत जाहीर करून पंचनामे पूर्ण करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/deorifata-complex-both-motorcycalini-samorasamore/