दहीहांडा ते कुटासा हे गाव जवळपास सात किलोमीटर पर्यंत आहे. काही दिवसापूर्वी कुटासा गावावरून अंदाजे तीन
ते साडेतीन किलोमीटर पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. रस्त्याचे मंदातून काम बंद पडलेले असून
अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर जसेकी दहीहंडा पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम बाकी असल्याचे समजते.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
बाकी रस्त्याचे काम अनेक दिवसापासून खंडित पडल्यामुळे ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था दिसून येत आहे कुटासा मार्गे अकोट
जवळ आणि सोयीचे पडल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतु या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना कमालीची
कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे दररोज काही ना काही किरकोळ अपघात घडत आहे.
अजय आठवले वंचित बहुजन आघाडी सर्कल उपाध्यक्ष शेतकऱ्यांना पण त्रास शेतातील कापसाचे गठोळे किंवा इतर शेतातील
माल आणण्यासाठी किंवा शेतात बी बियाणे खते नेण्यासाठी वाहन धारकाला जाण्यासाठी सांगितले की या रस्त्यावर जाण्यासाठी जीव काढत आहे.
खराब रस्त्यामुळे भाडे जास्त घेत आहे. अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे.
संबंधित विभागाने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. दिपक भांडे रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अकोला युवा उपजिल्हाप्रमुख
वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गिट्टी टाकण्यात आलेली आहे.
तसेच रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्यामुळे व रस्ता पूर्णपणे उबड खाबड झाल्यामुळे चार चाकी.तीन चाकी. दोन चाकी वाहनांना
जणू काही तारेवरची कसरत करावी लागत आहे. दहीहंडा ते कुटासा या मार्गावर गॅस एजन्सी आहे पेट्रोल पंप आहे.
कापूस जिनिंग आहे. दहीहंडा ग्रामस्थांची शेती सुद्धा याच रस्त्याने जास्त प्रमाणात आहे तसेच दहीहंडाहून कुटासा मार्गे अकोट सोईचे पडत
असल्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते. रस्त्याचे काम कासव शेतकऱ्यांचा शेतातील कापूस आणताना या रस्त्यावर कमालीची
कसरत करावी लागत आहे. वाहन पलटी होण्याचा भय जास्त प्रमाणात असते. रस्त्यावर खड्डे जास्त प्रमाणात असल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also: https://ajinkyabharat.com/unidentified-eicher-vehicle-udavle-swaar-seriously-injured/