दहीहांडा ते कुटासा हे गाव जवळपास सात किलोमीटर पर्यंत आहे. काही दिवसापूर्वी कुटासा गावावरून अंदाजे तीन
ते साडेतीन किलोमीटर पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. रस्त्याचे मंदातून काम बंद पडलेले असून
अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर जसेकी दहीहंडा पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम बाकी असल्याचे समजते.
Related News
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
बाकी रस्त्याचे काम अनेक दिवसापासून खंडित पडल्यामुळे ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था दिसून येत आहे कुटासा मार्गे अकोट
जवळ आणि सोयीचे पडल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतु या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना कमालीची
कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे दररोज काही ना काही किरकोळ अपघात घडत आहे.
अजय आठवले वंचित बहुजन आघाडी सर्कल उपाध्यक्ष शेतकऱ्यांना पण त्रास शेतातील कापसाचे गठोळे किंवा इतर शेतातील
माल आणण्यासाठी किंवा शेतात बी बियाणे खते नेण्यासाठी वाहन धारकाला जाण्यासाठी सांगितले की या रस्त्यावर जाण्यासाठी जीव काढत आहे.
खराब रस्त्यामुळे भाडे जास्त घेत आहे. अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे.
संबंधित विभागाने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. दिपक भांडे रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अकोला युवा उपजिल्हाप्रमुख
वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गिट्टी टाकण्यात आलेली आहे.
तसेच रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्यामुळे व रस्ता पूर्णपणे उबड खाबड झाल्यामुळे चार चाकी.तीन चाकी. दोन चाकी वाहनांना
जणू काही तारेवरची कसरत करावी लागत आहे. दहीहंडा ते कुटासा या मार्गावर गॅस एजन्सी आहे पेट्रोल पंप आहे.
कापूस जिनिंग आहे. दहीहंडा ग्रामस्थांची शेती सुद्धा याच रस्त्याने जास्त प्रमाणात आहे तसेच दहीहंडाहून कुटासा मार्गे अकोट सोईचे पडत
असल्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते. रस्त्याचे काम कासव शेतकऱ्यांचा शेतातील कापूस आणताना या रस्त्यावर कमालीची
कसरत करावी लागत आहे. वाहन पलटी होण्याचा भय जास्त प्रमाणात असते. रस्त्यावर खड्डे जास्त प्रमाणात असल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also: https://ajinkyabharat.com/unidentified-eicher-vehicle-udavle-swaar-seriously-injured/