दहीहांडा ते कुटासा हे गाव जवळपास सात किलोमीटर पर्यंत आहे. काही दिवसापूर्वी कुटासा गावावरून अंदाजे तीन
ते साडेतीन किलोमीटर पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. रस्त्याचे मंदातून काम बंद पडलेले असून
अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर जसेकी दहीहंडा पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम बाकी असल्याचे समजते.
Related News
अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४...
Continue reading
वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कं...
Continue reading
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर
खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ह...
Continue reading
अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 'ख्वाजा' नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-दे...
Continue reading
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा ...
Continue reading
आई-पुत्राने मिळून फरशीच्या तुकड्याने केलं हत्येचं भयावह कृत्य
पुणे – चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा फरशीच्या तुकड्याने वार
करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
Continue reading
हायवे लगत झाडांना आग लावून पाडण्याचे कटकारस्थान; वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे वाढत आहे धाडस
पातूर (ता.१८ एप्रिल): शहर व परिसरातील झाडे तोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून
आता ‘...
Continue reading
अकोला –
ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दु:खद दिवस मानला जाणारा गुड फ्रायडे अकोला
शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यापूर्वी ज्या यातना देण...
Continue reading
जालना: एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई-वडिलांना अटक
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
अवघ्या एका महिन्या...
Continue reading
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये राफ्टिंगदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून,
एका युवकाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत अ...
Continue reading
आज जय श्री राम ग्रुप ने परस गौ रक्षण केंद्र में गौसेवा का एक सराहनीय कार्य किया।
ग्रुप के सदस्यों ने मिलकर गौमाताओं को गर्मी से राहत देने हेतु 500 किलो तरबूज खिलाए।
गर्मी के ...
Continue reading
अकोला:
शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये ...
Continue reading
बाकी रस्त्याचे काम अनेक दिवसापासून खंडित पडल्यामुळे ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था दिसून येत आहे कुटासा मार्गे अकोट
जवळ आणि सोयीचे पडल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतु या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना कमालीची
कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे दररोज काही ना काही किरकोळ अपघात घडत आहे.
अजय आठवले वंचित बहुजन आघाडी सर्कल उपाध्यक्ष शेतकऱ्यांना पण त्रास शेतातील कापसाचे गठोळे किंवा इतर शेतातील
माल आणण्यासाठी किंवा शेतात बी बियाणे खते नेण्यासाठी वाहन धारकाला जाण्यासाठी सांगितले की या रस्त्यावर जाण्यासाठी जीव काढत आहे.
खराब रस्त्यामुळे भाडे जास्त घेत आहे. अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे.
संबंधित विभागाने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. दिपक भांडे रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अकोला युवा उपजिल्हाप्रमुख
वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गिट्टी टाकण्यात आलेली आहे.
तसेच रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्यामुळे व रस्ता पूर्णपणे उबड खाबड झाल्यामुळे चार चाकी.तीन चाकी. दोन चाकी वाहनांना
जणू काही तारेवरची कसरत करावी लागत आहे. दहीहंडा ते कुटासा या मार्गावर गॅस एजन्सी आहे पेट्रोल पंप आहे.
कापूस जिनिंग आहे. दहीहंडा ग्रामस्थांची शेती सुद्धा याच रस्त्याने जास्त प्रमाणात आहे तसेच दहीहंडाहून कुटासा मार्गे अकोट सोईचे पडत
असल्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते. रस्त्याचे काम कासव शेतकऱ्यांचा शेतातील कापूस आणताना या रस्त्यावर कमालीची
कसरत करावी लागत आहे. वाहन पलटी होण्याचा भय जास्त प्रमाणात असते. रस्त्यावर खड्डे जास्त प्रमाणात असल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also: https://ajinkyabharat.com/unidentified-eicher-vehicle-udavle-swaar-seriously-injured/