अकोला :
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर विधानसभा प्रचार सभेदरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्यास शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
Related News
Dhurandhar 2 Review : रणवीर सिंहचा स्फोटक अवतार, अॅक्शन आणि भावनांचा जबरदस्त संगम
Dhurandhar 2 Review : बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटाच...
Continue reading
‘The 50’ च्या ग्रँड फिनालेआधी मोठी उलथापालथ!
The 50 अंतिम आठवड्यात होणार धक्कादायक मास एलिमिनेशन
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे ‘
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : आठवडा १० मतदान ट्रेंड – राकेश आघाडीवर, प्रभूची जोरदार टक्कर
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो Big...
Continue reading
गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या ‘या’ दिशेने चुकूनही उभारू नका गुढी, जाणून घ्या सर्व नियम
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. त्या दृष्टीने
Continue reading
मोठी आंतरराष्ट्रीय घडामोडी: अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संताप, पुतीन यांनी अमेरिका-इस्रायलवर टोकाची टीका
इराण आणि अमेरिका यांच्या...
Continue reading
आजचा सोन्याचा दर कोसळला, 10 ग्रॅम सोन्यासाठी सर्वसामान्यांसाठी शुभ बातमी
जळगाव, 18 मार्च 2026 – सोन्याच्या बाजारपेठेत आज सर्वसामान्यांसाठी आनंददायी बातमी आली आहे.
जगभरातील आर्थिक...
Continue reading
Penny Share: ट्रायडंटने बाजारात घेतली झेप, 12% उसळीने गुंतवणूकदारांना दिला मोठा फायदा
भारतीय शेअर बाजारात सध्या अनेक Penny Shareचर्चा ठरवताना दिसत...
Continue reading
पुण्यातील 10 मित्रांचा प्रवास दुःखद अपघातात संपला, 3 जणांचा मृत्यू
आनंदाने भरलेली सहल आणि मित्रांबरोबरच्या आठवणी अचानकच दुःखात बदलल्या. पुण्याचे 10 तरुण...
Continue reading
मोठा आंतरराष्ट्रीय घडामोडी: इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्ष भयंकर टप्प्यावर, जगभरात चिंता वाढली
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाच्...
Continue reading
पावसाचा नवीन अंदाज: शेतकऱ्यांवर महासंकट, नाशिकसह काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानाने अचानकच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य...
Continue reading
मात्र, आजवर या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा संताप :
मागील महिन्यात मुर्तिजापूर तालुक्यातील तीन तरुण शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडू न शकल्यामुळे
आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या
गावातील शिवारातील माती गोळा करून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
नागपूर येथील शासकीय निवासस्थानी नेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.
पोलीसांनी केली अटक :
आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि काही शेतकरी नागपूरकडे निघाले
असताना मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची मागणी :
शेतकरी आणि त्यांच्या संघटनांचा सरकारकडे ठाम आग्रह आहे की,
दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हलका करून आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-chorratyancha-devasthanavar-halla/