अकोला :
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर विधानसभा प्रचार सभेदरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्यास शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
मात्र, आजवर या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा संताप :
मागील महिन्यात मुर्तिजापूर तालुक्यातील तीन तरुण शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडू न शकल्यामुळे
आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या
गावातील शिवारातील माती गोळा करून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
नागपूर येथील शासकीय निवासस्थानी नेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.
पोलीसांनी केली अटक :
आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि काही शेतकरी नागपूरकडे निघाले
असताना मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची मागणी :
शेतकरी आणि त्यांच्या संघटनांचा सरकारकडे ठाम आग्रह आहे की,
दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हलका करून आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-chorratyancha-devasthanavar-halla/