उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात
जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली.
त्यांनी आपल्या याभाषणात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
अबूधाबीमध्ये हिजाब परिधान केल्याने अंकिता लोखंडे ट्रोल; सोशल मीडियावर धर्मांतराच्या चर्चांना उधाण
अबूधाबीती...
Continue reading
iPhone 18 Pro लॉन्चपूर्वी मोठी लीक! ‘डार्क चेरी’ आणि ‘स्काय ब्लू’ रंगांची चर्चा; Apple पुन्हा बदलणार डिझाइन?
Appleच्या आगामी iPhone 18 Pro मालिक...
Continue reading
Twisha Sharma च्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! 20 लाखांचे शेअर्स, CCTV लॉग्स आणि शेवटच्या 40 मिनिटांचा तपास; CBIच्या रडारवर संपूर्ण कुटुंब
अभिनेत्री आणि मॉडेल
Continue reading
मानसशास्त्राचा दावा! तुमचा आवडता ऋतू सांगू शकतो तुमचा स्वभाव; जाणून घ्या तुम्ही नेमके कसे आहात
प्रत्येक व्यक्तीचा एक आवडता ऋतू असतो. काहींना थंडीच्या दिवस...
Continue reading
‘Chunnari Chunnari’च्या नव्या व्हर्जनवरून सोशल मीडियात चर्चा; सलमान खान-सुष्मिता सेनची जोडी पुन्हा पाहण्याची चाहत्यांची मागणी
‘ Chunnari Chunnari’वरून चर्चा रंगली : बॉलिवूडमधील का...
Continue reading
आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार
जाहीर करण्याचे आवाहन केले. भाजपाच्या युतीत असताना
आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको.
आम्ही शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत
जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री,
असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोंडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो.
तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो
आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात
युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.
तसेच, यावेळी ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे
धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला.
त्यासाठी माझी काहीही हरकत नाही. महाविकास आघाडीची पहिल्यांदाच
संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केला.
या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं.
ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर
बाकीचे प्लेअर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-fumio-kishida/