उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात
जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली.
त्यांनी आपल्या याभाषणात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण
Related News
EPF Balance: व्याजाची रक्कम खात्यात जमा झाली की नाही? मोबाईलवरून 'या' 4 सोप्या पद्धतीने लगेच तपासा
EPF Interest Credit 2025-26: कर...
Continue reading
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पण CJPचं आंदोलन सुरूच; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून सरकारची कोंडी कायम
सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ सोनम वा...
Continue reading
JP Nadda Meet CJP Leaders : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर CJP ठाम; बैठकीत नेमकं काय घडलं? आशुतोष रांकांनी सांगितली Inside Story
J...
Continue reading
Share Market Crash: ट्रम्प यांच्या एका घोषणनेने जगाला हादरवले! भारतापासून युरोपपर्यंत शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
Sh...
Continue reading
ITR Filing: 31 जुलै, 31 ऑगस्ट की 31 ऑक्टोबर? तुमच्यासाठी ITR भरण्याची अंतिम मुदत कोणती, जाणून घ्या संपूर्ण माहिती
ITR Filing Deadline 202...
Continue reading
करिश्मा कपूरचा 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी कोर्टात लढा; संजय कपूर यांच्या कंपनीचा निकाल जाहीर, नफ्यात तब्बल 45 टक्क्यांची वाढ
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा
Continue reading
गोड खायची इच्छा झालीये? बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी काही मिनिटांत बनवा नारळाचे हे 4 चविष्ट पदार्थ
जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटणं ही ...
Continue reading
Amit Thackeray : ‘तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज पडली नसती’; अमित ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
विद्यार्थी आंदोलन, NEET पेपर...
Continue reading
Explained: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Gen Z स्टाईल व्हिडीओ का केला? 5 कारणं आली समोर; ‘मित्रों’ऐवजी ‘Friends’ म्हणण्यामागे काय?
PM Modi Viral...
Continue reading
Parth Pawar Wedding : पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख अखेर समोर; 29 जुलैला साखरपुडा, 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामतीत विवाह
Parth Pawar Wedding...
Continue reading
राहुल गांधी आणि अभिजीत दिपके राजीनाम्यावर ठाम, विरोधक आक्रमक; NEET पेपरफुटीवरून संसदेची कोंडी कशी फुटणार?
Rahul Gandhi-Abhi...
Continue reading
कच्ची हळद म्हणजे आरोग्याचा खजिना! रोगप्रतिकारशक्तीपासून पचनक्रियेपर्यंत, जाणून घ्या या नैसर्गिक औषधी वनस्पतीचे फायदे
भारतीय स्वयंपाकघरात हळदीला केवळ मसाल...
Continue reading
आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार
जाहीर करण्याचे आवाहन केले. भाजपाच्या युतीत असताना
आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको.
आम्ही शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत
जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री,
असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोंडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो.
तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो
आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात
युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.
तसेच, यावेळी ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे
धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला.
त्यासाठी माझी काहीही हरकत नाही. महाविकास आघाडीची पहिल्यांदाच
संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केला.
या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं.
ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर
बाकीचे प्लेअर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-fumio-kishida/