पुणे | 21 जून 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात विविध मुद्द्यांवर खुलासा केला.
आळंदीतील कत्तलखान्यासाठी राखीव जागा रद्द करण्याचे आदेश स्वत:
Related News
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची पेये
50 जणांचा हृदयद्रावक मृत्यू! सहारा वाळवंटातील भीषण दुर्घटनेने जग हादरले
जून महिना बदलू शकतो तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
झटपट भूक भागवणारे Burnt Garlic Noodles; चव आणि सुगंधाचा अनोखा संगम
“अकोला रुग्णालयातील संतापजनक घटना: पतीला वाचवण्यासाठी पत्नीची हृदयद्रावक धडपड” धक्कादायक 5 वास्तव!
चहा झाला जास्त कडक आणि कडू? या सोप्या उपायांनी लगेच सुधारा चव
हॉर्मुजमध्ये मोठा स्फोटक संघर्ष! इराणचे 4 ड्रोन पाडत अमेरिकेचा जबरदस्त पलटवार, आखातात तणाव शिगेला
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेसचा थेट बाहेर पडण्याचा प्रस्ताव
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णींचा दमदार अभिनय; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते मन
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
दिल्याचे सांगत त्यांनी वारकरी संप्रदायाला आश्वस्त केले.
मुख्य मुद्दे:
🔸 कत्तलखान्याचे आरक्षण रद्द – आळंदीत कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही, असा ठाम शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.
🔸 शेतकरी कर्जमाफी – सरकार दिलेला शब्द पाळेल, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
🔸 पावसाळी नियोजन – सांगली-कोल्हापूर भागासाठी धरण विसर्गाचे योग्य नियोजन सुरू असून शेजारील राज्यांशी समन्वयही सुरू.
🔸 योग दिनाची प्रशंसा – मोदीजींमुळे योगा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला, योग ही संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे मत व्यक्त.
🔸 पुणे विद्यापीठाचे गौरव – विद्यापीठाचा दर्जा वाढल्याचे स्वागत, विभागातील तुटवड्यावर काम सुरू असल्याचेही सांगितले.
या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट व ठाम भूमिका घेतली असून प्रशासन सजग आहे, हे यावरून दिसून येते.

