पुणे | 21 जून 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात विविध मुद्द्यांवर खुलासा केला.
आळंदीतील कत्तलखान्यासाठी राखीव जागा रद्द करण्याचे आदेश स्वत:
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
दिल्याचे सांगत त्यांनी वारकरी संप्रदायाला आश्वस्त केले.
मुख्य मुद्दे:
🔸 कत्तलखान्याचे आरक्षण रद्द – आळंदीत कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही, असा ठाम शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.
🔸 शेतकरी कर्जमाफी – सरकार दिलेला शब्द पाळेल, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
🔸 पावसाळी नियोजन – सांगली-कोल्हापूर भागासाठी धरण विसर्गाचे योग्य नियोजन सुरू असून शेजारील राज्यांशी समन्वयही सुरू.
🔸 योग दिनाची प्रशंसा – मोदीजींमुळे योगा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला, योग ही संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे मत व्यक्त.
🔸 पुणे विद्यापीठाचे गौरव – विद्यापीठाचा दर्जा वाढल्याचे स्वागत, विभागातील तुटवड्यावर काम सुरू असल्याचेही सांगितले.
या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट व ठाम भूमिका घेतली असून प्रशासन सजग आहे, हे यावरून दिसून येते.