पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर
मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र असणार
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वर्षा
या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक
चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जागावाटपावर भाष्य केले. तर
येत्या ८ ते १० दिवसांत जागावाटप पूर्ण कऱणार असल्याचीही
माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. तर नोव्हेंबर महिन्याच्या
दुसऱ्या आठवड्यात आगामी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता
आहे. तर ही निवडणूक दोन टप्प्यात होणार असल्याचा अंदाजही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्तविला आहे. यावेळी पत्रकारांसोबतच्या
अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेहीम्हणाले की,
विधानसभा निवडणुकीला उमेदवार निवडताना सर्वेक्षणाचा आधार
घेण्यात येणार तर विधानसभेला तिनही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार
करून जागा आणि उमेदवारी दिली जाणार आहे. दरम्यान, लोकसभेला
भाजपच्या सर्व्हेचा जागावाटप आणि उमेदवार ठरवताना फटका बसला
असल्याचे पाहायला मिळाले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/shinde-governments-target-on-sanjay-raut-over-ladki-bahine-scheme/