Devendra Fadnavis : धनंजय मुंडे यांचा काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला.
त्याचं दिवशी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.
सध्या महाराष्ट्र विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.
Related News
दारूच्या वादात काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहेय.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलोनी भागात एका
बंद घरात 30 वर्षीय युवक कुणा...
Continue reading
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
Continue reading
अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .
१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
...
Continue reading
अकोट : अकोट शहरातील अंजनगाव रोड, शिवाजी हायस्कूल बाजूला राहणारे गजानन
वासुदेव वानखडे वय 59 वर्ष रोड वरून चालत जेवण करण्यासाठी घरी पाई चालत येत असताना,
मागील बाजूने येणाऱ्या ए...
Continue reading
अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळ...
Continue reading
डी डी ए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी
नोकरी मिळण्याची संधी 1383 पदांवर सर्वात मोठी भरती
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटी मध्ये ज्युनियर इंजिनियर सहित इतर पद...
Continue reading
अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन करून
ऑफ्रोह संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निर्देशने केली.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या २८ एप्रिल 2025 त्या ...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील
सातपुड्यातुन येणाऱ्या घोगा नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्यासाठी कंत्राटदाराने
मोठी नाली खोदकाम सुरू केले ...
Continue reading
अकोट : शहराल अकोला नाका ब्रिजवर पथदिवे लावणे संदर्भात 6 नोव्हेंबर 2023 रोजी
वंचित बहुजन आघाडीचे विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
सायंकाळच्या वेळेस...
Continue reading
अकोला जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच जिल्ह्यातील
नगरपालिका नगरपंचायत व महानगर निवडणूक संदर्भात अकोला जिल्हा
वंचित बहुजन आघाडी समन्वयक म्हणून माजी आमदार एड ...
Continue reading
मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृष्य अवकाळी पावसाने
अकोला जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, या पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६
हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराच...
Continue reading
राज्याच्या पोलिस विभागात अलीकडेच करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेत
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे
आदेश नुकतेच जारी करण्यात आले.
यामध्ये वाहतूक शाखा प्रमुख सुनी...
Continue reading
काल धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मागच्या अडीच महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
कारण या हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याच समोर आलं.
तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मिक कराडमुळेच आधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
तोच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामागचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप झाला होता.
पण मागच्या आठवड्यात सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल झालं. त्यातून ही बाब समोर आली.
त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळचे फोटो समोर आले.
त्यातून अत्यंत अमानुषता दिसून आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्साठी प्रकृतीच कारण दिलय. दरम्यान या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या मंत्र्यांना दम भरला आहे. “चुकीचं वर्तन आणि काम केलं तर परिणाम भोगावे लागतील”
अशा इशाराच मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला आहे.
भाजपाच्या सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी सागर निवासस्थानी बैठक घेतली.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दम भरला. त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचे बोल ही सुनावले.
‘भाजपाच्या आमदारांना सन्मानाने वागवा’
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या दिवशीच बैठक झाली. त्याचं दिवशी या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले.
“तुम्ही जनतेचे मंत्री आहात आणि भाजपाच्या आमदारांना सन्मानाने वागवा. लोकहिताची काम आणि चांगल्या योजना शासनासाठी सुचवा”
अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना केल्या आहेत. “
लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा. मोबाईलवर बोलताना तारतम्य ठेवा.
चुकीचे वर्तन मंत्रीपदावर गंभीर परिणाम करेल” असा मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे.