भारतातील कारागृहात जातीवर आधारित भेदभाव होत असल्याबाबत
खंत व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक असा निर्णय
दिला. कैद्यांच्या जातीवर आधारित भेदभाव कारागृहात करण्यात येऊ
Related News
अकोल्यात बस स्टँड चौकात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या उमेश पुरीच्या
निषेधार्थ अकोल्यात जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केल. शहराच्या प्रमु...
Continue reading
मध्यप्रदेशातील इंदूर शहरात ३१ मेपासून सुरू झालेल्या मेट्रो सेवेला
प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उद्घाटनाच्या निमित्ताने पहिल्या आठवड्यात महिला-पुरुष
कोणालाही मोफत प्...
Continue reading
अकोट
शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे
व शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या ...
Continue reading
अकोट प्रतिनिधी |
अकोट शहरातील मच्छीसाथ परिसरात आज सकाळी बस व
मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत एक युवकाचा हात चिरडला असून,
त्याला तातडीने अकोट ग्रामीण ...
Continue reading
राज्यात १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
...
Continue reading
जम्मू-काश्मीर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ जून २०२५) जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दुनियातील सर्वात
उंच चिनाब रेल्वे पूल राष्ट्राला समर्पित केला. उद्घाटनावेळी तिरंग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात साजरा करण्यात येत आहेय.
या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी श...
Continue reading
तिकडे अकोल्याच्या, बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा मधील जि.प.प्राथमिक
शाळेत चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घर
कर माफीची सवलत ग्रा...
Continue reading
अकोला तालुक्यातील कापशी माझोड रोडवरील बाभळीचं भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळलं.
दरम्यान सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
अकोल्याच्या कापशी आणि माझोड या गावात दरम्य...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी) |
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन "प्रहार" मोहिमेअंतर्गत सहायक पोलीस
अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे.
दि. ५ जून रोजी मिळाले...
Continue reading
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट : अकोट महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्यावर 5 जून 2025 दुपारी 3: 15 वाजता
चे दरम्यान प्राण घातक हल्ला झाल्याची खळबळ जनक घटना अकोट ...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी..
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या बुलडाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक
ऊर्फ भाईजी यांच्या प्रेरणे ने अकोला विभागाच्या वतीने ९ जून सोमवा...
Continue reading
नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. भारतातील सर्व राज्य आणि
केंद्रशासित प्रदेशांनी तीन महिन्यांमध्ये कारागृह नियमावलीत सुधारणा
करावी, असेही निर्दे श देण्यात आले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून
७५ वर्ष झाली, तरीही आपण जातीभेदाचे निर्मूलन करू शकलो नाहीत,
याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पत्रकार सुकन्या शांता यांनी
दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्या. जेबी पारडीवाला
आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सरन्यायाधीश
डीवाय चंद्रचूड सदर सुनावणीदरम्यान म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात
जातीवर आधारित भेदभावासारखी दृष्ट प्रथा आपण संपवू शकलेलो नाहीत.
देशातील सर्व नागरिकांना न्याय आणि समानता प्राप्त करून देईल, असे
राष्ट्रीय ध्येय आपल्याला डोळ्यासमोर ठेवावे लागेल. संविधान सभेत केलेल्या
शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या भविष्याबाबत
ज्या चिंता व्यक्त केल्या होत्या, त्या आजही खऱ्या ठरत आहते, असेही सर्वोच्च
न्यायालयाने यावेळी म्हटले. याचिकाकर्त्या सुकन्या शांता म्हणाल्या की, उत्तर
प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल यांच्यासह ११ राज्यातील कारागृहात
कैद्यांना त्यांच्या जातीवर आधारित काम दिले जाते. त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही
जातीनुसार ठरते. अनेक राज्यातील कारागृह नियमावलीत जातीवर आधारित
भेदभावाचा उल्लेख आहे. जेवण बनविण्याचे काम उच्च जातीमधील कैद्यांना
दिले जाते. स्वच्छतेचे काम खालच्या जातीमधील कैद्यांना दिले जाते.
कारागृहात कैद्याच्या जातीचा उल्लेख कशाला?
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण
विषय याचिकेच्या माध्यमातून पुढे आणल्याबद्दल याचिकाकर्त्यांचे आभार व्यक्त
केले. खंडपीठाने म्हटले की, संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिला आहे.
अनुच्छेद १७ मध्ये अस्पृश्यतेवर बंदी घालण्यात आली आहे. तर अनुच्छेद २१
नुसार सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. सर्व कारागृहात
याचे पालन झाले पाहीजे. कारागृहात कैद्यांच्या जातीवरून त्यांना विशिष्ट काम
देणे किंवा त्यांची राहण्याची वेगळी व्यवस्था करणे, असे भेद राहता कामा नयेत.
Read also: https://ajinkyabharat.com/marathi-language-status-as-elite-language/