राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महायुती,
महाविकास आघाडीसह इतर पक्षही मैदानात उतरणार आहे.
यंदा इतर पक्षही या मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे यांचा
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मनसे स्वबळावर निवडणूक मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी
मनोज जरांगे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली
आहे. हा पक्षही निवडणूक लढवणार आहे. किती जागांवर
निवडणूक लढवणार त्याची माहिती नाशिकमध्ये संभाजी राजे
यांनी नाशिकमध्ये बुधवारी दिली. स्वराज पक्षाची १७ तारखेला
पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत २८८ जागा लढवण्या
संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. आमचा आत्मविश्वास २८८
जागा लढवण्याबाबत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने
उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साम, दाम, दंड, भेद सर्व वापरून
निवडणूक लढवणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/indias-coffee-exports-increased-by-55-percent/