राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महायुती,
महाविकास आघाडीसह इतर पक्षही मैदानात उतरणार आहे.
यंदा इतर पक्षही या मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे यांचा
Related News
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
मनसे स्वबळावर निवडणूक मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी
मनोज जरांगे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली
आहे. हा पक्षही निवडणूक लढवणार आहे. किती जागांवर
निवडणूक लढवणार त्याची माहिती नाशिकमध्ये संभाजी राजे
यांनी नाशिकमध्ये बुधवारी दिली. स्वराज पक्षाची १७ तारखेला
पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत २८८ जागा लढवण्या
संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. आमचा आत्मविश्वास २८८
जागा लढवण्याबाबत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने
उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साम, दाम, दंड, भेद सर्व वापरून
निवडणूक लढवणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/indias-coffee-exports-increased-by-55-percent/