उत्तरकाशी | ८ मे २०२५ — उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात घडला.
यमुनोत्रीहून गंगोत्रीकडे जाणाऱ्या खासगी हेलिकॉप्टरला अपघात झाला,
ज्यामध्ये ६ जणांचा मृत्यू, तर एक प्रवासी अवघड वाचला.
Related News
महायुतीत पुन्हा धुसफूस? 'लाडकी बहीण' योजनेमुळेच भाजप सत्तेत; रविंद्र धंगेकरांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण
शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांचा भाजपवर निशाणा; 'लाडकी बहीण' योजनेचं...
Continue reading
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक? ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान जवळ आल्याने खळबळ; नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे
Continue reading
CJP ची आज मोठी घोषणा! सात तासांची बैठक, हजारो सूचनांचा अभ्यास; देशव्यापी विस्ताराचा रोडमॅप जाहीर होणार
नीट पेपरफुटी प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत द...
Continue reading
55 कोटींचं ॲनालॉग पनीर नष्ट, 28 लाख किलो साठा जप्त; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, बनावट पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई
मुंबई : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरविरोधात FDA ची मोठी मोहीम
Continue reading
FCRA विधेयकावरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये नव्या वादाची चिन्हे; अमेरिकन खासदारांचा विरोध, केंद्र सरकार मात्र ठाम
संसदेत येणाऱ्या FCRA विधेयकावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
विदे...
Continue reading
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने निवडणूक आयोगाला मोठा झटका? उद्धव ठाकरे गेम पलटवणार?
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणावर जोरदार सुनावणी; कपिल सिब्ब...
Continue reading
मोठी बातमी! वाल्मिक कराडला जेलमध्ये विशेष सुविधा? संतोष देशमुखांच्या भावाचा गंभीर आरोप; नागपूर कारागृहात हलवण्याची मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुन्हा नवे आरोप; धनंजय देशमुखा...
Continue reading
Lay’s Chips: ले’स चिप्सचा बटाटा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात! पेप्सिको विरुद्ध शेतकरी संघर्षात नेमकं प्रकरण काय?
भारतातील कृषी क्षेत्र, बियाण्यांवरील हक्क आणि बहुराष्ट्रीय कंपन्यां...
Continue reading
ही दुर्घटना सकाळी ८.४५ वाजता ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर घडली.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ‘एयरोट्रांस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीचं होतं.
यात्रेसाठी निघालेल्या या प्रवाशांमध्ये मुंबई, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व गुजरातमधील नागरिकांचा समावेश होता.
मृतांमध्ये पायलट रॉबिन सिंह यांचाही समावेश आहे. केवळ मस्तू भास्कर (५१, मूळ – महाराष्ट्र)
हे एकमेव प्रवासी बचावले असून, त्यांनी सांगितलं की हा अपघात अचानक घडला आणि कोणालाही कल्पना नव्हती.
या अपघातानंतर विमान दुर्घटना अन्वेषण ब्यूरो (AAIB) ने तात्काळ तपास सुरू केला आहे.
मानवी चूक, यांत्रिक बिघाड, हवामान परिस्थिती किंवा इतर कारणं यांचा तपास केला जाईल.
यामध्ये हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स, पायलटची संवाद रेकॉर्डिंग यांची सखोल पाहणी केली जाणार आहे.
चारधाम यात्रा सुरू होताच एवढा मोठा अपघात घडल्याने प्रशासनही हादरलं आहे.
हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची यादी:
काला सोनी (६१), मुंबई
विजया रेड्डी (५७), मुंबई
रुचि अग्रवाल (५६), मुंबई
राधा अग्रवाल (७९), उत्तर प्रदेश
वेदवती कुमारी (४८), आंध्र प्रदेश
रॉबिन सिंह (६०), गुजरात – पायलट
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyanantar-bharatacha-digital-estrak/