अकोला, दि. १ मे –
“गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पुढे यावे.
ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी आज चांदुर येथे केले.
‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!’ या विशेष स्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत चांदुर येथे करण्यात आला.
हा उपक्रम १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राबवण्यात येणार आहे.
स्वच्छतेसाठी एकत्र येण्याचे आवाहन:
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या हस्ते नाडेप खड्ड्याच्या माध्यमातून खतनिर्मिती मोहिमेला सुरुवात झाली.
त्या म्हणाल्या, “स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा २ अंतर्गत प्रत्येक गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे कार्य सुरू आहे.
कंपोस्ट खड्ड्यांमुळे पर्यावरणस्नेही खतनिर्मिती शक्य होणार आहे.”
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, अनिता तेलंग, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे,
प्रेमा पटोकार, अर्चना डोंगरे, संतोष चतारकर, ग्रामपंचायत सरपंच वैभव माहुरे, उपसरपंच संजीव कोरडे,
माजी सदस्य लखु लंगोटे, शिक्षक व महिला कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.
स्वच्छता दूत श्री. सखाराम इंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन:
सरपंच वैभव माहुरे यांनी “प्रत्येक कुटुंबाने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा.
कंपोस्ट खत व पुनर्प्रक्रियेमुळे आपले गाव स्वच्छ आणि टिकाऊ होईल,” असे सांगत ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
विशेष उपक्रम – १ ते १० मे:
महाराष्ट्र दिन सप्ताहात संकलित कचऱ्यातून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी अरविंद शिंदे यांनी केले, तर आभार पोलीस पाटील देविदास बोदळे यांनी मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtrcha-6th-establishment-day/