बाबूपेठ उड्डाणपुलाची बाबूपेठवासीयांची मागील अनेक वर्षांची
मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण
करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, तरी महापालिकेने
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन लोकार्पण करण्यात यावे,
अशी मागणी माजी नगरसेवक स्नेहल देवआनंद रामटेके यांच्यासह
बाबूपेठवासीयांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील
नागरिक रेल्वेच्या उड्डाणपुलाअभावी मोठा त्रास सहन करीत होते.
रेल्वे फाटक बंद असल्याने प्रत्येक गंभीर रुग्णांना आपला जीव
गमवावा लागला होता. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली रेल्वे
विभाग, महाराष्ट्र शासन आणि मनपा प्रशासन यांच्या माध्यमातून
या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाचे बांधकाम सुरू
असतानाच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत
तत्कालीन नगरसेवक स्नेहल रामटेके, अनिल रामटेके यांनी या
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी
केली होती. संपूर्ण सभागृहाने ही मागणी एकमताने मंजूर केली
होती. आता या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुलाचे
लोकार्पण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकार्पण सोहळा
आयोजित केला जाईल, अशी नागरिकांत चर्चा आहे. मनपाने
सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यानंतर लोकार्पण सोहळा
घ्यावा, अशी मागणी स्नेहल रामटेके यांनी केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/demand-to-give-bharat-ratna-to-nitish-kumar/