शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार!
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कांदा दराने
मोठी उसळी घेतली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील बाजार
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
समित्यांमध्ये कांद्याला ४००० ते ५५०० रुपये प्रति किंटल दर मिळत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बाजार समितीत आज काद्यांला उच्चांकी
५५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना
चांगला आर्थिक फायदा होत आहे. मात्र, अशातच आता केंद्र सरकार कांदा
दर पाडण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार
कांदा दर पाडण्यासाठी राखीव साठ्यातील कांदा बाहेर काढण्याची तयारी
करत आहे. याच मुद्द्यांवरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार निवडणुका पाहून कांदा उत्पादक
शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे धोरण राबवत आहे. अशी टीका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.
कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार राखीव साठ्यातील कांदा
बाजारात उतरवणार आहे. त्यामुळे राज्यातील कांदा दर कोसळण्याची शक्यता आहे.
सध्या शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. अर्थात शेतकऱ्यांना दोन पैसे
मिळत असताना, सरकारने राखीव साठ्यातील कांदा बाजारात उतरवल्यास,
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र
सरकार शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने
म्हटले आहे. दरम्यान, आज सोलापूर जिल्हयातील अकलूज बाजार समितीत
कांद्याला कमाल ५५०० रुपये, किमान १५०० रुपये ते ३५०० रुपये प्रति क्विंटल
इतका उच्चांकी दर मिळाला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modi-pays-tribute-to-the-children-who-died-in-the-ukraine-war/