शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार!
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कांदा दराने
मोठी उसळी घेतली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील बाजार
Related News
आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
आरोग्याबाबत जागरूकतेने आहाराची निवड करणे महत्त्वाचे असते. शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचा समतोल राखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे य...
Continue reading
छत्तीसगढ: माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा, 2003 मधील राजकीय हत्येचा प्रकरण ठरलं ठराविक
छत्तीसगढ उच्च न्यायालयाने माजी आमदार आणि अजीत जोगी यांच्या म...
Continue reading
खात्यावर थेट येणार 1 कोटी! PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला; जाणून घ्या कसं होईल श्रीमंत
PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला : आपल्या पैशांना सुरक्षित ठेवत simultaneously भविष्यात मोठी रक्...
Continue reading
अमेरिका-इ्राण युद्धात धक्कादायक वळण: डोनाल्ड ट्रम्पची अचानक घोषणा, कॅनडावर हल्ला रद्द
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय तणाव वाढला
अमेरिका आणि इराणद...
Continue reading
नवीन फ्रिज खरेदी करायची आहे? या 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना घरात फ्रिजची गरज प्रचंड वाढते. विशे...
Continue reading
रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल गाढ झोप, सकाळी उठाल ताजेतवाने
उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री झोप येणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. द...
Continue reading
मुंबई लोकल सेवा कोलमडली! कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन कल्याणमध्येच अडकली – प्रवाशांचा संताप अनावर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा कणा म्हणून ओळखली जाणारी मुंब...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत अभूतपूर्व गफलत : अज्ञात कारने फोडले मुख्य गेट, फुलांचा गुच्छ ठेवून चालक फरार
— सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
दिल्लीच्या राजकारणाचे आणि प्रशासकी...
Continue reading
परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT आणि EDP म्हणजे काय? उन्हाळ्यात कोणता परफ्युम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती
परफ्युम ही फक्त सुगंधाची वस्तू नसून व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देणा...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
संपूर्ण जगाची चिंता मिटली! इराणचा मोठा निर्णय – होर्मुझ सामुद्रधुनीतून कतारच्या दोन जहाजांना दिली परवानगी; भारतालाही मोठा दिलासा
अमेरिका–इस्रायल
Continue reading
समित्यांमध्ये कांद्याला ४००० ते ५५०० रुपये प्रति किंटल दर मिळत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बाजार समितीत आज काद्यांला उच्चांकी
५५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना
चांगला आर्थिक फायदा होत आहे. मात्र, अशातच आता केंद्र सरकार कांदा
दर पाडण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार
कांदा दर पाडण्यासाठी राखीव साठ्यातील कांदा बाहेर काढण्याची तयारी
करत आहे. याच मुद्द्यांवरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार निवडणुका पाहून कांदा उत्पादक
शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे धोरण राबवत आहे. अशी टीका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.
कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार राखीव साठ्यातील कांदा
बाजारात उतरवणार आहे. त्यामुळे राज्यातील कांदा दर कोसळण्याची शक्यता आहे.
सध्या शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. अर्थात शेतकऱ्यांना दोन पैसे
मिळत असताना, सरकारने राखीव साठ्यातील कांदा बाजारात उतरवल्यास,
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र
सरकार शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने
म्हटले आहे. दरम्यान, आज सोलापूर जिल्हयातील अकलूज बाजार समितीत
कांद्याला कमाल ५५०० रुपये, किमान १५०० रुपये ते ३५०० रुपये प्रति क्विंटल
इतका उच्चांकी दर मिळाला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modi-pays-tribute-to-the-children-who-died-in-the-ukraine-war/