केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी,
आंध्रप्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655
कोटी 60 लाख, गुजरातला 600 कोटी, तेलंगनाला 416 कोटी
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
80 लाख आणि पश्चिम बंगालला 468 कोटींचा अग्रिम निधी
वितरीत करण्यात आला आहे. पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी
गृह मंत्रालयाने काल जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492
कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य
मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले
आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर
आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून
आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत काल जाहीर करण्यात आली
आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे
काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय
आला. गृहमंत्री श्री. शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी
1492 कोटींचे पॅकेज जाहीर केले. पीएम मोदी शेतकऱ्यांचा
उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या
काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही
संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे
दाखवून दिले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/maharashtra-bjp-envelope-pattern-for-candidate-selection/