भिवंडी :
राज्यात उष्णतेचा तडाखा वाढत असताना, भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावात
भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. स्वागत कंपाउंडमधील फर्निचरच्या
गोदामाला आग लागून तब्बल ७ ते ८ गोदा...
नूंह (हरियाणा):
शनिवारी सकाळी नूंह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर
इब्राहिमबास गावाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात ७ सफाई कर्मचा...
विरार | प्रतिनिधी
मुंबई उपनगरातील विरारमध्ये बुधवारी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला.
२१ व्या मजल्यावरून खाली पडल्याने केवळ ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घ...
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात उष्णतेचा कहर वाढत चाललाय. सूर्य जणू आगीतून धग ओकत असल्याची भावना नागरिकांना होत आहे.
राज्याच्या विविध भागांत पाऱ्याने 45 अंशांचा टप्पा पार केला असू...
नवी दिल्ली/कराची –
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात विविध
पातळ्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. याचा थेट परिणाम पाकिस्तानच्य...
मुंबई | प्रतिनिधी —
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधून मायभूमीकडे
परतण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली आहे. मात्र, या संकटकाळात काही
विमान कंपन्यांनी त...
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८
महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ग्रामविकास, महसूल, जलसंपदा, गृहनिर्माण, कामगार...
मुंबई :
माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झीशान सिद्दीकी यांनी डी
कंपनीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा गंभीर दावा केला आहे.
झीशान यांना ईमेलद्वारे धमकी दे...
मुंबई:
भारतातील पहिले आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईत सुरू झाले असून,
यामुळे मुंबई सागरी पर्यटनाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. सोमवारपासून हे टर्मिनल प्रवाशांच्या स...
मुंबई | 14 एप्रिल 2025:
2016 मध्ये घडलेल्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे.
मुख्य आरोपी आणि पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेप...