इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' कारवाईनंतर पाकिस्तानने अणुबॉम्बच्या धमक्यांची खेळी सुरू केली होती.
पण भारताच्या ठोस आणि संयमित सैनिकी प्रतिउत्तरामुळे या धमक्यां...
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराने राजस्थानच्या लाठी परिसरातून पाकिस्तानचा एक वैमानिक जिवंत पकडल...
इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पा...
जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्य...
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतीय लष्करात सेवा देणाऱ्या आणि आपला ठसा उमठवणाऱ्या महिला अधिकाऱ्यांमध्ये कर्नल सोफिया कुरेशी
यांचं नाव अत्यंत सन्मानाने घेतलं जातं. गुजरातमध्ये जन्मलेल्य...
नवी दिल्ली | प्रतिनिधी
२२ एप्रिल रोजी पल्लनगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी
तळांवर निर्णायक हवाई कारवाई केली. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभराती...
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी
तळांवर मंगळवारी रात्री जोरदार हवाई हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर ...
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईनंतर आज भारतीय सेनेकडून
आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत
...
पहलगाममधील निर्दोष पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ठामपणे घेतला आहे.
मंगळवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्या...