नवी दिल्ली – पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिम सीमेवर सातत्याने आगळीक सुरू असून,
ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमाने यांचा वापर करत
भारतातील ...
नवी दिल्ली, ८ मे २०२५ – देशातील सद्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये
आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना एक महत्त्वाचे पत्...
नवी दिल्ली | ९ मे २०२५ — भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून
चंदीगड आणि अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंदीगडमधील वेस्टर्न कमांड ...
नवी दिल्ली | ८ मे २०२५ — केंद्र सरकारने भारतात कार्यरत सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, डिजिटल
स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थ माध्यमांना पाकिस्ताननिर्मित सर्व प्रकारच्या डिजिटल कंटेंटवर
(...
इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' कारवाईनंतर पाकिस्तानने अणुबॉम्बच्या धमक्यांची खेळी सुरू केली होती.
पण भारताच्या ठोस आणि संयमित सैनिकी प्रतिउत्तरामुळे या धमक्यां...
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराने राजस्थानच्या लाठी परिसरातून पाकिस्तानचा एक वैमानिक जिवंत पकडल...
इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पा...
जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्य...
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतीय लष्करात सेवा देणाऱ्या आणि आपला ठसा उमठवणाऱ्या महिला अधिकाऱ्यांमध्ये कर्नल सोफिया कुरेशी
यांचं नाव अत्यंत सन्मानाने घेतलं जातं. गुजरातमध्ये जन्मलेल्य...
नवी दिल्ली | प्रतिनिधी
२२ एप्रिल रोजी पल्लनगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी
तळांवर निर्णायक हवाई कारवाई केली. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर...