रोजगार हमी योजनेचे अनुदान दया, अन्यथा करू अन्न त्याग आंदोलन,शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली
असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे.
याबाब...