केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल ३०० पेक्षा जास्त लोकांचा
मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरे,
जीव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घट...
लेफ्टनंट जनरल व्हीपीएस कौशिक यांनी भारतीय लष्कराच्या ॲडज्युटंट जनरल चा
पदभार स्वीकारला आहे. शुक्रवारी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी
व्हीपीएस कौशिक त्रिशक्ती कॉर्प्सम...
देशात सध्या निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी
२५ वर्षे किमान वयोमर्यादेची अट आहे.
ती वयोमर्यादा कमी करून २१ वर्षे इतकी करण्यात यावी,
अशी मागणी आपचे खासदार राघव चड्ढा यांनी...
उत्तराखंडच्या काही भागांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री झालेल्या
मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. यात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.
तर सहाजण गंभीर जखमी झ...
राहुल गांधी यांनी आज वायनाड येथील भूस्खलन झालेल्या भागाचा दौरा केला.
बाधित लोकांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी केवळ
एक मिनिट वार्तालाप करून ते निघून ...
अमरनाथ यात्रा शांततेत सुरू आहे. शुक्रवारी 1221 यात्रेकरूंची
आणखी एक तुकडी जम्मूहून काश्मीर खोऱ्यासाठी रवाना झाली.
श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ...
नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराला
आव्हान देणारी याचिका ...
सर्वोच्च न्यायालयाने कोट्यातील आरक्षणाला दिली मान्यता
कोट्यातील कोट्याला मान्यता देत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
आता अनुसूचित जातीचे उप-वर्गीकरण, अनुस...
अर्थसंकल्पावरून नितीन गडकरींची टीका
१८ व्या लोकसभेचं नव्या अर्थसंकल्पावरून सर्च स्तरातून टीका केली जात आहे.
सामान्य नागरिकांचा कोणताही विचार न करता हे अर्थसंकल्प
सादर करण्...
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी
यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा वाद कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे.
अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक...