अकोला | प्रतिनिधी
महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी बुद्धगया येथे १६ व १७ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी
अकोला जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे अकोला ते बुद्धगया आणि
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी
अकोला जिल्ह्याच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
आंदोलनाचा हेतू काय?
महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनातून बौद्ध समाजाला वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत,
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन बुद्धगया येथे होणार आहे.
१६ व १७ एप्रिलला होणाऱ्या या आंदोलनात अकोला व परिसरातील जिल्ह्यांतील हजारो अनुयायी सहभागी होणार आहेत.
विशेष रेल्वेची मागणी का?
हे लक्षात घेता, १५ एप्रिल रोजी सकाळी अकोल्यातून बुद्धगयाकडे जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी उपलब्ध करून द्यावी,
तसेच १७ एप्रिल रोजी सायंकाळी परतीस बुद्धगया ते अकोला विशेष रेल्वे गाडी सोडावी,
अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
या मागणीसाठी रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून,
अकोल्यातून सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेतला जावा,
अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे.