23 एप्रिल 2025 रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतले होते.
14 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता, अटारी-वाघा सीमारेषेवरील संयुक्त तपासणी चौकीवर त्यांना भारताच्या
अधिकाऱ्यांकडे शांततेने आणि प्रोटोकॉलनुसार सोपविण्यात आले .
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
पूर्णम कुमार शॉ हे पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात होते.
त्यांच्या चुकून सीमा ओलांडण्याच्या घटनेनंतर, भारत सरकारने पाकिस्तानकडे
त्यांच्या सुरक्षित परतफेडीसाठी उच्चस्तरीय संवाद सुरू केला . या प्रयत्नांमध्ये
“ऑपरेशन सिंदूर” या विशेष मोहिमेचा समावेश होता, ज्यामुळे पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला .
पूर्णम कुमार शॉ यांच्या पत्नी रजनी शॉ, ज्या गर्भवती आहेत, त्यांनी त्यांच्या पतीच्या वापसी साठी विविध
पातळ्यांवर प्रयत्न केले. त्यांनी बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतली आणि पश्चिम बंगालच्या
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आश्वासन दिले .
पूर्णम कुमार शॉ यांच्या सुरक्षित परतीमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
त्यांच्या घरी मिठाई वाटप करण्यात आले आणि कुटुंबीयांनी सरकारचे आणि बीएसएफचे आभार मानले .
Read Also : https://ajinkyabharat.com/kansamidhye-urfi-javedcha-debut-udhala/