मुंबई – कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण आता आणखी चिघळलं आहे.
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली...
सीईओ अनिता मेश्राम : जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात
अकोला :
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी
योजनांची यशस्व...
अकोला –
देशभरातील अस्थिर परिस्थिती — काश्मीरमधील पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ला,
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, महागाईने होरपळणारी सामान्य जनता आणि अन्यायकारक
कायद्यांमुळे...
अकोला –
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
ने आज अकोल्यात जोरदार ट्रॅक्टर मोर्चा काढला.
अकोल्यात...
दिल्ली/श्रीनगर –
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय
तपास यंत्रणेला (NIA) धक्कादायक माहिती हाती लागली आहे.
या हल्ल्यामागे...
जळगाव जामोद | प्रतिनिधी - मंगेश टाकसाळ
महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीचे वार्षिक भाकीत आज, १ मे रोजी पहाटे सहा वाजता पुंजाजी महाराज
आणि सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. य...
नवी दिल्ली | प्रतिनिधी
मे महिन्याची सुरुवातच सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे.
व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल ₹14.50 ची कपात करण्यात आली...
मुंबई | प्रतिनिधी
चित्रपट अभिनेता आर. माधवन यांनी शालेय इतिहास पुस्तिकांतील असंतुलित अभ्यासक्रमावर नाराजी व्यक्त करत
केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. "मु...
उत्तराखंड | प्रतिनिधी
केदारनाथ धामचे दरवाजे आज (२ मे) सकाळी सात वाजता विधीवत पूजेनंतर उघडण्यात आले.
यानंतर सहा महिन्यांच्या यात्रा कालावधीस सुरूवात झाली असून देशभरातून आलेल्या भा...
नवी दिल्ली | प्रतिनिधी
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने अरब सागरात...