राज्याचे मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत गेले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंडे यांचे नेते अजित पवार आहेत. पण मुंडेंना खुलासा द्यायला दिल्लीत जावं लागतं.
त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामतीत आहेत. तरीही ते दिल्लीत गेले. ही महाराष्ट्राची अवस्था आहे,
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे
नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
आपण नाराज आहोत की नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वत:हून समोर येऊन सांगितलं पाहिजे.
किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी याचा खुलासा केला पाहिजे,
असं सांगतानाच एकनाथ शिंदे ज्या अर्थी मंत्रिपदाच्या खुर्चीला चिटकून बसले आहेत, त्या अर्थी ते नक्कीच नाराज नाहीत.
त्यांना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
ते मीडियाशी संवाद साधत होते.नाथ शिंदे नाराज आहे की नाही त्यांनी सांगितलं पाहिजे.
किंवा त्यांचे बॉस देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी याबाबत सांगावं.
ज्या अर्थी एकनाथ मंत्रीपदाला चिटकून बसले आहेत. त्या अर्थी ते नाराज नाहीत.
त्यांनी बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रीपद सोडणार नाहीत. तेवढी हिंमत लागते.
कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआयची तलवार आहे.
अशा लोकांना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते गप्प बसतील. ते कसं काय सांगतील मी नाराज आहे?
असा खोचक सवालच संजय राऊत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठीच गणेश नाईक सरसावल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरूनही राऊत यांनी टोलेबाजी केली.
गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना सीनिअर आहेत. शिवसेनेत असताना गणेश
नाईक मंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे सोडा.
पण ते एकनाथ शिंदेंना वरिष्ठ आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. आवाका मोठा आहे. मंत्री म्हणून त्यांचा अधिकार आहे.
नाईक यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदेंनीही फिरावं. त्यांनी नवी मुंबईत जावं.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/lachkhori-bhowli-polis-karchayasah-dalal-attake/