अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळख पाहिली त्यांनी आज गाजियाबाद च्या हिंडन एअर बेस चे स्पेशल फ्लाईटने पाठवण्यात आले
Related News
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने
हजेरी लावली असून या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याचे चित्र प...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.माना ता. मुर्तीजापुर जिल्हा अकोला
यांनी पोलिस स्टेशन ला येवुन रिपोर्ट दिला की,ते दि.०२/०७/२०२१ रोजी त्या...
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे,
ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत. हे ल...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,
मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि लॉर्ड्सवर टीम इंडियाचा दारूण पराभव झाला.
यामुळे...
Continue reading
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.
अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी दीड फ...
Continue reading
अकोल्याच्या तेल्हारा येथून जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु ताथोड यांचे वडील मनोहर
बाळकृष्ण ताथोड यांचे 13 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.
दरम्या...
Continue reading
फ्लाईट यांना त्रिपुरा घेऊन जाणार त्यांना रस्त्याच्या मार्गाने बांगलादेश पाठवला जाईल.
दिल्ली सहित देशभरामध्ये अवैद्य बांगलादेशीय यांच्या विरोधात लगातार सक्तीचे कार्यवाही केली जात आहे
दिल्लीमध्ये मागच्या एक महिन्यापासून पोलीस सांनी व्यापक ऑपरेशन चालवून अनेक
अवैद्य बांगलादेशीय यांना पाठवले आज पण राजधानी मधून 160 बांगलादेशीय यांना हिंदन एअर बेस
वरून पाठवण्यात आले आहे हे लोक भारत मध्ये अवैद्य रित्या राहत होते
ज्यांची ओळख पटवून वापस बांगला देशामध्ये पाठवण्यात आले.
दिल्लीतील अवैध बांग्लादेशींना स्पेशल फ्लाइटने त्रिपुरा मार्गे देशाबाहेर
राजधानी दिल्लीत अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांविरोधात दिल्ली
पोलिसांनी राबवलेल्या मोहीमेचा मोठा टप्पा आज पूर्ण झाला. हिंडन एअरबेसवरून
विशेष विमानाद्वारे या 160 नागरिकांना त्रिपुरामध्ये पाठवण्यात आले असून,
तेथून त्यांना रस्ता मार्गाने बांगलादेश सीमेलगत परत पाठवण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 160 बांग्लादेशींपैकी बहुतांश जण
भारतात बेकायदेशीर मार्गाने घुसले होते, तर ५० जण असे होते ज्यांचे वीजा कालबाह्य झाल्यानंतरही ते परत गेले नव्हते.
एका महिन्यात 470 बांग्लादेशींना परत पाठवले
दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात एकूण 470 बांग्लादेशी
नागरिकांना ओळखून त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवले गेले आहे.
हिंडन एअरबेसवरून आतापर्यंत 3 ते 4 विशेष विमानांद्वारे या नागरिकांना त्रिपुरा मार्गे बांग्लादेश सीमेला रवाना करण्यात आले आहे.
6 महिन्यांत 700 जण डिपोर्ट
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत सुमारे 700 अवैध
बांग्लादेशी नागरिकांना परत पाठवण्याची कारवाई पूर्ण झाली आहे.
ही मोहीम गुप्तचर यंत्रणा, परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित राज्य सरकारांच्या समन्वयातून राबवली जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
-
160 बांग्लादेशी स्पेशल फ्लाइटने त्रिपुरा मार्गे पाठवले
-
50 जण वीजा संपल्यानंतरही भारतात थांबले होते
-
1 महिन्यात 470, तर 6 महिन्यांत 700 नागरिक डिपोर्ट
-
पुढील काळात कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता
Read Also :https://ajinkyabharat.com/dda-recovery-2005-delhi-development-authority-madhyay-government-nona/