भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशात तणाव पसरला आहे.
एकेकाळी भारताचा मित्र असलेला बांगलादेश सध्या भारताला धमक्या देत आहे.
भारत आणि बांगलादेशातील वातावरण सध्या तणावाचे बनले आहे.
Related News
Sensex Today | Nifty 50 | शेअर बाजार LIVE अपडेट्स : Sensex दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरला, तरीही ३०० अंकांनी घसरला; Nifty २५,९५० जवळ
Sensex Today | Nifty 50 | शेअर बाजार LIVE ...
Continue reading
सतीश शाह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावनिक क्षण : अल्झायमरशी झुंजणाऱ्या पत्नीने सोनू निगमसोबत गायले ‘तेरे मेरे सपने’, रुपाली गांगुलीने पापांना folded hands करून केली विनंती
मुंबई : ...
Continue reading
Naxalism अस्त: का आत्मसमर्पण करतायत नक्षलवादी? आंदोलनाची पकड का सुटतेय?
भारतामध्ये Naxalism प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. कधी देशातील सर्वात म...
Continue reading
पूजा, फोटो आणि शेवटचा मदतीचा कॉल: मृत डॉक्टरच्या फोनमधून उघड झाले धक्कादायक तपशील
साताऱ्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची धक्कादायक माह...
Continue reading
जागतिक अर्थव्यवस्थेतील संदेश : स्थिरता की नवा धोका?
पृष्ठभूमी आणि प्रमुख तथ्ये
Amazon ने सध्या आपल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ...
Continue reading
Sonu निगमने अजानदरम्यान थांबवला कॉन्सर्ट; आठ वर्षांपूर्वीचा वाद पुन्हा चर्चेत
श्रीनगरमध्ये Sonu निगमचा पहिला कॉन्सर्ट, पण चर्चेचा विषय ठरला ‘अजान’
बॉलीवूडचा लोकप्रिय गायक
Continue reading
8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; Central सरकारकडून लवकरच घोषणा, 1 कोटी 18 लाख कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार? जाणून घ्या सविस्तर
8th Pay Commission News Update:
Continue reading
तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे Strong धक्के; अनेक इमारती जमीनदोस्त, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Turkey Earthquake News Update (2025): तुर्कीमध्ये सोमवारी पहाटे पुन्हा एकदा भूकं...
Continue reading
Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला — शहरातील वखरे लेआउट परिसरात अज्ञात चोरट्याने चक्क न्यायाधीशाच्या घरातच डल्ला
Continue reading
मायक्रो मेडिटेशन – काही मिनिटांत तणावमुक्त जीवनाचा मंत्र
मायक्रो मेडिटेशन:आजच्या धकाधकीच्या जगात माणसाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत कामाचा, जबाबदाऱ्यांचा, गो...
Continue reading
Delhi Acid Attack :गुन्ह्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; आरोपी पळून, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू
Delhi : राजधानी Delhi पुन्हा...
Continue reading
Exclusive विठ्ठल महल्ले अकोला : शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे कार्यरत पोलीस अंमलदार गिरीष दशरथ खडके रा. बलोदे लेआउट, हिंगणा रोड या...
Continue reading
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पण संदर्भात शेजारील देश
बांगला देशाच्या पोटात पुन्हा मुरडा उठला आहे. भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान
शेख हसीना यांना बांगलादेशच्या हवाली केले नाही तर हा दोन्ही देशातील झालेल्या
प्रत्यार्पण कायद्याचा स्पष्ट उल्लंघन असेल त्यामुळे भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली करावे
असे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचे विधी आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.
ढाका ट्रीब्यून या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार बांगलादेशचे विधी आणि न्याय सल्लागार
आसिफ नजरुल यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतील आहे. यावेळी त्यांनी शेख
हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताला पत्र लिहीले आहे.
जर भारताने शेख हसीना यांना प्रत्यार्पण केले नाही तर हा दोन्ही देशादरम्यान झालेल्या कराराचा भंग असेल असे म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विषय नेऊ
एवढेच नाही तर जर भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली केले नाही तर बांगलादेशाच्या परराष्ट्र
मंत्रालय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाऊन या मुद्द्याला मांडणार आहे.
हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. सरकार शेख हसीना यांना मायदेशात परत
आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. जर आवश्यकता वाटली तर आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा मांडू असेही आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtras-big-fraud-or-terrorist-organization-indicates-network-of-central-intelligence-agency-in-20-districts/