[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
ईद मीलाद जुलूस: धार्मिक उत्साह आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव

अकोटमध्ये ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य शोभायात्रा; सामाजिक ऐक्याचा संदेश

अकोट – सोमवारी ईद मीलादुन्नबी  निमित्त शहरात भव्य (जुलूस) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच शहरभर उत्साहाचे वातावरण पसरले होते. डी जे, ढोल-ताशांच्या गजरात, नाऱ्यांच्या घोष...

Continue reading

नेपाळमध्ये राजकीय दहशत

तडकाफडकी राजीनामा

नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार आणि अराजकतेनंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अचानक राजीनामा दिला आहे. सोशल मीडिया बंदीच्या निर्णयामुळे तरुण वर्गात संतापाचा सूर उठला आणि...

Continue reading

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची घाबरगुंडी

अमेरिकेचे वैज्ञानिक भारताच्या आक्रमकतेवर मोठा खुलासा

 पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत जोरदार कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानचे अकरा एअरबेस उद्ध्वस्त झाले, किराना हिल्सवर मोठा स्फोट झाला...

Continue reading

“मला जीआर दाखवला नाही”

छगन भुजबळांचे विधान; मराठा आरक्षणावर प्रश्नचिन्ह?

मुंबई: महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात राजकीय वादंग सुरू आहे. छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “मराठा आरक्षणासंदर्भातील कोणताही...

Continue reading

शेतकऱ्यांसाठी वीज सवलत वाढवली, महत्त्वाच्या पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्पांना मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाचे मुख्य निर्णय: ऊर्जा...

Continue reading

PM किसान योजनेत बदल;

६० हजार शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याचा रोहित पवारांचा आरोप

बातमी:पीएम किसान योजनेत अलीकडे करण्यात आलेल्या बदलामुळे राज्यातील ६० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. यामागील कारण, केंद्र सरकारने एक नवीन निकष लागू केला आहे. त्यानुसार पती आणि ...

Continue reading

नेपाळमध्ये सामाजिक आंदोलन

सोशल मीडिया आणि सरकारी निर्णयामुळे स्फोटक परिस्थिती

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवर सुरु झालेल्या आंदोलनात सोमवारी हिंसक प्रकार घडले, ज्यात 21 जणांचा मृत्यू आणि 300 हून अधिक जखमी झाले आहेत. नागरिकांचे निषेध संसद परिसरात पोहोचला, रस्ते...

Continue reading