अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची “मुंबई-अमरावती-मुंबई” विमानसेवा आता सुरू झाली आहे.
Related News
तणावमुक्त जीवनासाठी झोपेचे महत्त्व; अपुरी झोप ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत तणाव (stress) हा प्रत्येकाच्...
Continue reading
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा गंभीर गौप्यस्फोट; कॉर्पोरेटमधील अनुभवांबाबत व्यक्त केल्या भावना
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावरून र...
Continue reading
‘Bigg Boss Marathi 6’ मध्ये मोठा ट्विस्ट! मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची धमाकेदार एंट्री
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो
Continue reading
१६ वर्षांनंतर न्यायाचा विजय: विपुल अमृतलाल शाह यांचा धनादेश अनादर प्रकरणात मोठा विजय
बॉलिवूडमधील नामांकित निर्माता-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह
Continue reading
आनंदाची बातमी! एलपीजीवरील अवलंबित्व कमी होणार? सरकारचा Ethanol कडे मोठा कल
भारतातील ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणारी एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या...
Continue reading
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोयीचा आणि आरामदायक होणार आहे.
विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
मुंबईहून अमरावतीकडे प्रस्थान : दुपारी २.३० वाजता
अमरावतीत आगमन : दुपारी ४.१५ वाजता
अमरावतीहून मुंबईकडे प्रस्थान : दुपारी ४.४० वाजता
मुंबईत आगमन : सायंकाळी ६.२५ वाजता
सुरुवातीला ही सेवा आठवड्यातून तीन दिवस – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार चालवली जाणार आहे.
पुढील टप्प्यात सेवा दिवसांची संख्या वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
या विमानसेवेचे शुभारंभामुळे अमरावतीसह पश्चिम विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
व्यवसायिक, शासकीय अधिकारी, विद्यार्थी व पर्यटक यांना याचा विशेष लाभ होणार आहे.