मुंबई | 28 एप्रिल 2025 —
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढण्याच्या
शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे वारंवार एटीएम वापरणाऱ्यांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे.
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
किती लागणार शुल्क?
सध्या मोफत व्यवहार मर्यादेनंतर प्रत्येक एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी ₹21 शुल्क लागते.
मात्र 1 मेपासून हे शुल्क ₹23 प्रति व्यवहार इतके होणार आहे.
म्हणजेच, मोफत व्यवहाराच्या मर्यादेपलीकडे गेल्यावर प्रत्येक वेळी ₹2 जास्त मोजावे लागतील.
मोफत व्यवहार मर्यादा जैसे थे
ही मोफत व्यवहार मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.
जास्त परिणाम कोणावर?
विशेषतः लहान बँकांच्या ग्राहकांना याचा अधिक फटका बसणार आहे.
कारण या बँकांचे स्वतःचे एटीएम मर्यादित असतात आणि ग्राहकांना वारंवार इतर बँकांचे एटीएम वापरावे लागतात.
त्यामुळे फ्री ट्रान्झॅक्शन मर्यादा लवकर संपते आणि शुल्क लागण्याची शक्यता वाढते.
शुल्कवाढीमागील कारण
बँका आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर्सचा (White Label ATM Providers) असा दावा आहे
की एटीएम व्यवस्थापनाचा खर्च वाढला असून, ते तोटा सहन करत आहेत.
त्यामुळे NPCI च्या शिफारशीनुसार RBI ने ही शुल्कवाढ मान्य केली आहे.
अतिरीक्त शुल्क कसे टाळावे?
मोफत व्यवहार मर्यादेतच पैसे काढा
शक्यतो स्वतःच्या बँकेचे एटीएम वापरा
UPI, डिजिटल पेमेंट्स, मोबाईल वॉलेट्स यांचा अधिक वापर करा
एकदाच जास्त रक्कम काढा, वारंवार काढणे टाळा
Read Also : https://ajinkyabharat.com/east-vidarbha-garpeet-aani-avakali-pavasacha-tadakha/