निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा
निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन राज्यांसोबतच
झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुका होणार असल्याची अटकळ होती.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
मात्र, तसे झाले नाही. यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, भाजप नेते एक देश, एक निवडणूक बोलतात, मात्र चार राज्यात
एकाच वेळी निवडणुका घेऊ शकत नाहीत. झारखंडमध्ये भारतीय जनता पक्ष
झारखंड मुक्ती मोर्चा फोडण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्रात अजित पवार
आणि देवेंद्र फडणवीस यांची तिजोरी एकनाथ शिंदे भरत आहेत, असेही ते म्हणाले.
त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत.
त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक
लांबवली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांना लाच म्हणू द्यायचा आहे त्यासाठीच
हा खटाटोप आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/shiv-sena-party-and-symbol-hearing-again-lambanivar/