निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा
निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन राज्यांसोबतच
झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुका होणार असल्याची अटकळ होती.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
मात्र, तसे झाले नाही. यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, भाजप नेते एक देश, एक निवडणूक बोलतात, मात्र चार राज्यात
एकाच वेळी निवडणुका घेऊ शकत नाहीत. झारखंडमध्ये भारतीय जनता पक्ष
झारखंड मुक्ती मोर्चा फोडण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्रात अजित पवार
आणि देवेंद्र फडणवीस यांची तिजोरी एकनाथ शिंदे भरत आहेत, असेही ते म्हणाले.
त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत.
त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक
लांबवली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांना लाच म्हणू द्यायचा आहे त्यासाठीच
हा खटाटोप आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/shiv-sena-party-and-symbol-hearing-again-lambanivar/