Balasaheb Thorat on Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात
मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
Balasaheb Thorat on Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच
Related News
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे
(Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच (Walmik Karad) सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे. यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराड विरुद्ध पुरावे मिळाले आहेत.
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे सोपावण्यात आले आहे.
तर आरोप पत्रात आरोपी क्रमांक दोन वरती विष्णू चाटे याचा उल्लेख आहे.
आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे.
यामध्ये वाल्मिक कराड दोषी असेल, मास्टरमाईंड असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे.
बीड घटनेप्रकरणात जे जे सहभागी असतील त्यांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे की,
गुन्हेगाराला दहशतच निर्माण झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेसच्या काळात आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेत
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता
बाळासाहेब थोरात म्हणाले की, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
मात्र योग्य निर्णय त्यांनी घेणं आवश्यक आहे. काँग्रेसच्या काळात आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. हा विषय नितीमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे,
पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सरकारमध्ये गोंधळाची अवस्था
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, महायुती सरकारमध्ये बिलकुल आलबेल नाही.
निवडणुकीच्यापूर्वी देखील प्रचंड गोंधळ झालेला आहे. अनेक चुकीची कामे केली गेलेली आहेत.
अनेक कामांचे इस्टीमेट वाढवण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती आहे. पैसा उभा
करण्यासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्या गोष्टी बाहेर येतच आहेत.
आताही सरकारमध्ये गोंधळाची अवस्था आहे. ते पालकमंत्री सुद्धा नेमू शकत नाहीत,
अशी टीका त्यांनी महायुती सरकारवर केली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/hundred-gayatri-asarkar-yana-amravati-vidyapithachi-acharya/