दहिगाव गावंडे (प्रतिनिधी): आई-वडील हे कुटुंबाचे आधारस्तंभ असतात, परंतु यामध्ये वडील हे मुख्य आधार मानले जातात. वडिलांचे छत्र हरवल्यास कुटुंबाला दु:खाचा डोंगर बसतो. या भावनेतून जयस्वाल परिवाराने त्यांच्या वडिलांच्या स्मृतीसाठी अन्वी मिर्झापूर येथे भव्य प्रवेशद्वार आणि स्मशानभूमीचे सुशोभिकरण केले आहे.

स्वर्गीय बाबूलाल जी जयस्वाल आणि स्वर्गीय नवलकिशोर जयस्वाल यांच्या स्मृतीसाठी लाखो रुपये खर्च करून ही वास्तू बांधण्यात आली आहे, जेणेकरून त्यांच्या आठवणी कधीही ताज्या राहतील.
Related News
खिरकुंड येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; माँ चंडिका फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बहुल
Continue reading
नागपूर, दि. १३ - भारतीय स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजात क्रांतीची बिजे पेरुन ब्रिटीशांना ललकारी देणारे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा य...
Continue reading
मोखा ग्रामपंचायतीला मिळणार हक्काची इमारत; २५ लाख रुपयांचा निधी मंजूर
अकोला जिल्ह्यातील निंबा अंदुरा सर्कलमधील शेवटच्या टोकावर असलेले मोखा गाव लवकरच आपल्या हक्काच्या
Continue reading
विवरा येथे गुरांच्या जंत लसीकरण शिबिराचे आयोजन तोंडखुरी, पायखुरी प्रतिबंधासाठी मोठा प्रतिसाद
शेतकऱ्यांचा खरा साथीदार म्हणजे जनावरे. त्यांच्याशिवाय...
Continue reading
शहराच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा अखेर बुजविला!
अजिंक्य भारत न्यूजच्या बातमीची दखल घेत नगरपरिषदेने केली तात्काळ कारवाई
बाळापूर शहरातील र...
Continue reading
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याचा थाट — पैशांची उधळण, सोशल मीडियावर चर्चा, आणि स्वतःच्या लग्नाचा अवघा २० रुपयांचा किस्सा
इंदुरीकर महाराज हे...
Continue reading
अकोट नगराध्यक्ष निवडणूक मध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित पक्षांचे राजकीय समीकरण रंजक! उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया, जातीय समी...
Continue reading
Pune Land Scam : एक छद्दामही घेतला नाही तरी 300 कोटींचा व्यवहार; पुणे जमीन घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक खुलासा
मुंढवा जमीन प्रकरणात नवा ट्विस्ट, खरेदीखतावरून उघड झालेला मोठा घोटाळा...
Continue reading
पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार (अजित पवार यांचे मुलगा) यांच्याकडून शासनाकडे परत करण्याची शक्यता येत आहे. सर्...
Continue reading
शेवटची संधी! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी १८ नोव्हेंबर अंतिम मुदत; अजून १.६० कोटी महिलांची e-KYC प्रक्रिया अपूर्ण
राज्य सरकारच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि महिलां...
Continue reading
मुर्तीजापूर ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे ठरले शेतमजुरांचे देवदूत! – बुडालेली मजुरी वसूल करून दिला न्याय
मूर्तिजापूर : गुट्टे ठाणेदारांनी मजुरांना दि...
Continue reading
कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण : पालकांमध्ये संताप, सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उभे
पिंपरी–चिंचवड शहरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. शै...
Continue reading
या भव्य प्रवेशद्वाराचे आणि मोक्षधाम लोकार्पणाचे सोहळा दिनांक 15 नोव्हेंबर रोजी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सोहळ्याचे अध्यक्ष होते माजी सरपंच हिरालाल जयस्वाल, तर प्रमुख अतिथींमध्ये ग्रामपंचायत सरपंच प्रदीप नवलकर, कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, भाजपाचे युवानेते पंकज वाडेवाले, तसेच राजू गावंडे, केशवराव लहाळे, उपसरपंच इरफान पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवरायांचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गावंडे यांनी केले, तर पाहुण्यांचे स्वागत विनोद जयस्वाल आणि शशीलाल जयस्वाल यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पल्हाडे यांनी केले, तर यशस्वीतेसाठी पवन जयस्वाल, संतोष जयस्वाल, मंगेश जयस्वाल, प्रकाश जयस्वाल, संजू वसु, संतोष गावंडे, रवींद्र जयस्वाल यांनी विशेष मेहनत घेतली.
जयस्वाल परिवाराच्या या उपक्रमामुळे गावातील लोकांना वडिलांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या वास्तूचा अनुभव घेता आला, तसेच सामाजिक आणि पारंपरिक संस्कृतीच्या जपणुकीसाठी हा एक महत्त्वाचा ठसा ठरला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/south-korea-nuclear-submarine-deal-south-koreas-thick-and-powerful-steps-to-stop-north-korea/