देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे.
आयएमडीकडून पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून,
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
तापमानात वाढ झाली आहे. सरासरी तापमान वाढलं आहे.यावर्षी उन्हाळ्याची चाहूल
लवकच लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील आता तापमान वाढलं आहे.
थंडीचा कडाका कमी झाला आहे.
मात्र अचानक बदललेल्या या वातावरणाचा फटका देशातील काही राज्यांना बसण्याची शक्यता आहे.
आयएमडीकडून पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीकडून पुढील दोन दिवस पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
एवढंच नाही तर अतिमुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीच्या इशाऱ्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर असून, शेतकऱ्यांना योग्य ती
खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे, तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना तेथील नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
Click here for more updates:https://ajinkyabharat.com/navi-delhi-earthquet-strong-shock-sakhar-jhot-aslelya-delhi-karakamadhye-environment/