१ ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार
मागील काही दिवसांपासून राज्यातील पश्चिम घाट आणि घाट माथ्यावर
सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाने उसंती घेतली आहे.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
मात्र पुन्हा एकदा येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रासाठी
मुसळधार पावसाचा इशारा असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाच्या विभागप्रमुखांनी दिली आहे.
हवामान खात्याने म्हटले आहे की, गुरुवार १ ऑगस्टपासून राज्यातील कोकण,
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मागील आठवडाभर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात भागात मान्सून सक्रिय होता.
गुजरात प्रदेशात काही ठिकाणी गडगडाटी वादळाची नोंद झाली.
तर उत्तर कोकण आणि गुजरात भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
या राज्यात अतिमुसळधार दरम्यान काही राज्यांना ऑरेंज अलर्ट
जारी करण्यात आला असून या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता
असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
यामध्ये पुढीलप्रमाणे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
१ ऑगस्ट यलो अलर्ट : ठाणे, मुंबई, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर,
गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा
२ ऑगस्ट यलो अलर्टः पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, जालना, परभणी, बीड, हिंगोली,
नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली,
गोंदिया
३ ऑगस्ट यलो अलर्ट: मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, परभणी, बीड,
हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती.
ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा,
औरंगाबाद, जालना, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
Read also: https://ajinkyabharat.com/all-seven-doors-of-radhanagari-strike-opened/