वायनाड आपत्तीग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांचा निधी
केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
या नैसर्गित आपत्तीमुळे आतापर्यंत 308 जणांना जीव गमवावा लागला असून
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
शेकडो जण अजूनही बेपत्ता आहेत. साउथ स्टार्स नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन,
मोहनलाल यांनी आपत्तीग्रस्तांसाठी लाखो रुपयांची देणगी दिली होती.
आता अभिनेता अल्लू अर्जुननेही आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
त्यांनी 25 लाखांची मदत केली आहे. 30 जुलै रोजी चुरलमला आणि मुंडक्काई येथे भूस्खलन झालं.
अभिनेता अल्लू अर्जुनने पीडितांना मदत करत त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
अल्लू अर्जुनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून भूस्खलनाच्या घटनेबद्दल
दु:ख व्यक्त केलं आहे. अल्लू अर्जुनने लिहिलं आहे की, ‘वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे
मला खूप दु:ख झालं आहे. केरळने मला नेहमीच खूप प्रेम दिलं आहे
आणि मला पुन्हा 25 लाख रुपये केरळच्या सीएम रिलीफ फंडात
पुनर्निर्माणासाठी दान करून योगदान द्यायचं आहे.
तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सामर्थ्यासाठी प्रार्थना.’
Read also: https://ajinkyabharat.com/shravanath-st-sange-pilgrimage-scheme/