भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात “बांगलादेशी” असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे,
ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत. हे लोक म्हणतात की ते महाराष्ट्राचे मूळ रहिवासी आहेत.
जर ते खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना आतापर्यंत महाराष्ट्रात राहण्याची परवानगी कशी मिळाली?
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
संतश्री वासुदेव महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागा देवी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
आणि जर नसेल तर त्यांना बांगलादेशात का पाठवण्यात आले नाही?
चर्चे दरम्यान सरकारकडे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी केली.
जर हे सर्व २८०० लोक, जे स्वतःला महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दावा करत आहेत,
ते खरोखरच येथील आहेत आणि त्यांचे जन्म प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने रद्द केले गेले असेल,
तर जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जर ते खरोखरच परदेशी नागरिक असतील,
तर त्यांना नियमांनुसार परत पाठवण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी चर्चा आज विधिमंडळात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली.