महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामुळे महानगरपालिकेने आजपासून (१५ एप्रिल) शहरात दर पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Related News
पातूर: महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अकोल्याचे युवा खेळाडू चमकले असून, अकोला जिल्ह्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण...
Continue reading
China मधील फूड डिलिव्हरी राइडरने ५ वर्षांत वाचवले १.४२ कोटी रुपये; जाणून घ्या त्याचे दररोजचे कठीण शेड्यूल
China मधील एक फूड डिलिव्हरी राइडरने फक्त पाच व...
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याच्या तीन पिल्लांचा आढळ झाल्याची घटना समोर आली असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ...
Continue reading
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियात ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Australia तून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक ...
Continue reading
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
Continue reading
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
Continue reading
धुरंधर चित्रपटावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय खन्ना सध्या थिएटरपासून ते सोशल मीडियापर...
Continue reading
याआधी दर तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात होता.
सध्या प्रकल्पात २२.८३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून, ही आकडेवारी गेल्या
वर्षीपेक्षा थोडी जास्त (०.५४%) असली तरी, उन्हाळ्याचे वाढते तापमान
लक्षात घेता आगामी काळात जलसाठा लवकरच आटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गतवर्षी १५ एप्रिल रोजी २६.४५% जलसाठा होता, तर यंदा तो २६.९९% आहे.
मात्र पाण्याची मागणी वाढत असल्याने नगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.”
नागरिकांनी पुढील सूचना आणि वेळापत्रकासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे,
तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/nashikamadhyay-satpir-darga-hatavinyavarun-violence/