अकोला शहरातील हमजा प्लॉट, हरिहर पेठ येथे ५०० मिमी व्यासाची मुख्य
जलवाहिनी क्षतिग्रस्त झाल्याने गंगा नगर, जोगळेकर प्लॉट आणि
लोकमान्य नगर या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
Related News
गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवल्यामुळे काय होऊ शकते? जाणून घ्या पूजा-संस्कारातील योग्य मार्ग
Continue reading
राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी भेट; बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – “भीती मला नाही, पण कुटुंबाला आहे”
28 जानेवारी रोजी महाराष्ट्रात घडलेल्या दुःखद घटनेने राज्यासह राजकीय वर्तुळात ह...
Continue reading
शेअर बाजार अपडेट: सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वर
भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बाजा...
Continue reading
GI-टॅग केलेल्या भारतीय कॉफीला AI Impact Summit 2026 मध्ये जागतिक मान्यता – भारताने कॉफीच्या सुगंधातून जगाला आमंत्रण दिले
भारताच्या वापरातील पारंपरिक आणि खास भौगोलिक गुणांनी समृद्ध...
Continue reading
“Yeh Rishta Kya Kehlata Hai ”मधील नवीन ट्विस्ट — अभिरा, अरमान, मायरा आणि मुक्ति यांच्यातील नवे संकेत आणि उत्कंठावर्धक ड्रामा!
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ प्रेक्षकांच्य...
Continue reading
द्वारका अपघात: वाहने दुचाकीस्वाराचा जीव घेतल्यानंतर मुलगा व त्याची बहीण चुकीचा आरोप करीत विश्रांती स्थानकात पसार
दिल्लीतल्या द्वारका भागात एका...
Continue reading
“The 50” चा धक्कादायक एपिसोड : निक्की तंबोलीची भावना, वर्चस्वाची लढाई आणि वाइल्डकार्ड रिटर्न
रियालिटी शो “The 50” मध्ये प्रत्येक एपिसोडकडे प्रेक्षक मोठ...
Continue reading
सकाळची विरुद्ध रात्रीची स्किनकेअर रूटीन: काय, कधी आणि कसे वापरावे – तज्ज्ञांचा सविस्तर मार्गदर्शकसकाळची विरुद्ध रात्र...
Continue reading
घटनाक्रम:
चांदखा प्लॉट चौकातील मारिया मेडिकलसमोर बुधवारी संध्याकाळी नाल्याचे
काम सुरू असताना जलवाहिनी फुटली. परिणामी, हजारो लिटर पाणी वाया गेले.
प्रशासन एकीकडे पाणी बचतीचे आवाहन करत असताना,
वारंवार होणाऱ्या अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाचे आवाहन:
म .न .पा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की,
जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे आणि पूर्ण झाल्यानंतरच नियमित पाणीपुरवठा सुरळीत होईल.
नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/how-many-years-junan-mandir/