अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद प्रशासनाकडे आहे.
Related News
पत्रकारितेचा मुखवटा वापरून ठेकेदारीत दबावतंत्राचा वापर
अकोट : अकोट नगरपालिकेच्या शासकीय कामांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदारांचा प्रचंड प्रभाव वा...
Continue reading
रामापुर, बोर्डी परिसरातील शेतकरी रब्बी हंगामासाठी सज्ज : खरीपात झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर हरभरा हा आशेचा किरण
खरीपातील आपत्तीमय हंगामानंतर नवी आशा
अकोट तालुक्यातील सातपुड्...
Continue reading
फराह खान थक्क! डायना पेंटी राहते 100 वर्ष जुन्या घरात; म्हणाली – “हे मुंबईत आहे, विश्वास बसत नाही!”
फराह खान आणि तिचा स्टार कुक दिलीप पुन्हा एकदा चर्चेत
Continue reading
Bigg Boss 19 : “माझ्या बहिणीसोबत का झोपेन…” बाहेर आल्यानंतर सलमान खान आणि बिग बॉसवर भडकला बसीर अली! संपूर्ण प्रकरण वाचा
‘बिग बॉस 19’ पुन्हा वादांच्या भोवऱ्यात
बॉलिवूड अभिनेता
Continue reading
कोंडा दूर करण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी तेलात ‘या’ ५ नैसर्गिक गोष्टी मिक्स करा
केस गळणे आणि कोंड्याची वाढती समस्या
आजच्या काळात केस गळणे आणि कोंड...
Continue reading
शिल्पा शेट्टीचा बास्टियन रेस्टॉरंट : १.५ लाखांची वाइन, ९२० रुपयांची चहा आणि लक्झरी जगाचा अनुभव
बॉलिवूडपासून बिझनेसपर्यंतचा प्रवास
बॉलिवूड अभिनेत्री शिल्प...
Continue reading
Tata Trustsमध्ये सत्तासंघर्ष उफाळला: मेहली मिस्त्री यांना बोर्डवरून हटवण्याचा निर्णय
नवी दिल्ली – टाटा समूहाच्या अंतर्गत सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
Continue reading
Sensex Today | Nifty 50 | शेअर बाजार LIVE अपडेट्स : Sensex दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरला, तरीही ३०० अंकांनी घसरला; Nifty २५,९५० जवळ
Sensex Today | Nifty 50 | शेअर बाजार LIVE ...
Continue reading
सतीश शाह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावनिक क्षण : अल्झायमरशी झुंजणाऱ्या पत्नीने सोनू निगमसोबत गायले ‘तेरे मेरे सपने’, रुपाली गांगुलीने पापांना folded hands करून केली विनंती
मुंबई : ...
Continue reading
Naxalism अस्त: का आत्मसमर्पण करतायत नक्षलवादी? आंदोलनाची पकड का सुटतेय?
भारतामध्ये Naxalism प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. कधी देशातील सर्वात म...
Continue reading
पूजा, फोटो आणि शेवटचा मदतीचा कॉल: मृत डॉक्टरच्या फोनमधून उघड झाले धक्कादायक तपशील
साताऱ्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची धक्कादायक माह...
Continue reading
जागतिक अर्थव्यवस्थेतील संदेश : स्थिरता की नवा धोका?
पृष्ठभूमी आणि प्रमुख तथ्ये
Amazon ने सध्या आपल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ...
Continue reading
शेतीसाठी अत्यावश्यक असलेलं सिंचन, योग्य बाजारभाव, वेळेवर मिळणारा पीकविमा,
तसेच बँकांकडून सहकार्य न मिळणं या सर्व बाबी आजही ग्रामीण भागात दिवास्वप्न ठरत आहेत.
परिणामी, अडचणीत सापडलेले अनेक शेतकरी नैराश्यात जात असून, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.
गेल्या २५ वर्षांत अकोला जिल्ह्यात ३१९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचंही धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.
ही बाब केवळ प्रशासनासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठीही चिंतेचा विषय बनली आहे.
शासनाच्या योजनांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याने आणि शेतकऱ्यांचे
प्रश्न केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने, ही परिस्थिती दिवसेंदिवस बळावत आहे.
तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सिंचनाची सोय,
किमान हमीभाव, कर्जमाफी, वेळेवर विमा भरपाई आणि प्रभावी मनोबल वाढवणारे उपाय अत्यावश्यक आहेत.
Read Also :https://ajinkyabharat.com/the-terrorist-of-the-aminh-terrorist-avinash-jadhav-yancha-polysanwar-sorrow/